



याचा प्रभाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसणारच, तेव्हा हे अराजक आणखी वाढलेले असेल...

कुटुंबव्यवस्थेवर मोठे परिणाम घडवण्याची क्षमता प्राचीन काळापासून- शेती, औद्योगिकीकरण, डिजिटलीकरण या प्रत्येक क्रांतीच्या वेळी- दिसली आहे. यानंतरच्या ‘एआय’ क्रांतीमुळे तर…

निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेल्या माणसांना त्यांच्या कोणत्याही समस्या सोडवण्याचे मार्ग निसर्गच शोधून देत असेल का? पद्माश्री सालुमरदा थिमक्कांचा प्रवास पाहताना हा विचार…


आईचे दूध तुटले की बाळ रोडावते. तसे वाचन तुटले की समाज रानटी होतो. काँक्रीट म्हणजे विकास मानणाऱ्या आपल्या सरकारांना ग्रंथालये, शाळा,…

वनहक्क कायद्याचा आधार घेत जंगलावर सामूहिक हक्क मिळवणाऱ्या ग्रामसभांना त्यातले वनउपज विकण्यासाठी आवश्यक असलेला वाहतूक परवाना देण्याचा अधिकार सरकारने नुकत्याच काढलेल्या…

लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या लेखांवर वाचकांच्या प्रतिक्रिया....

पाकिस्तानात सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार २७ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून कमी करण्यात आले आहेत आणि लष्कराचे अधिकार वाढवण्यात आले आहेत. २००७ मध्ये…

युरोपीय देशांनंतर आता भारतातही डिजिटल संपर्कमुक्तीच्या अधिकारासाठी आवाज उठवला जात आहे. त्यामागची कारणे आणि उद्दीष्टे याविषयी...

भारतात रेवडी संस्कृती रोखण्यासाठी काही प्रयत्न झाले असले तरी कायदेशीर चौकट अद्याप स्पष्ट नाही. ती स्पष्ट होत नाही तोवर राजकीय…

‘कीर्तनी येई सद्गुरू राया, मतिमंद मी काहीच नेणे, सांख्य अथवा गुणा’ अशा निरूपणाने सुरुवात करत महाराजांनी ‘पुंडलिक वरदा हारी विठ्ठल’…