



सुदृढ लोकशाहीसाठी निवडणूक आयोगाने निष्पक्ष असणे ही पहिली अट. दिवसागणिक चव्हाट्यावर येत असलेले मतदार याद्यांतील अक्षम्य घोळ पाहता, ही अट…

‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त आज, ७ नोव्हेंबरपासून केंद्र सरकारने देशव्यापी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.…

महाराष्ट्र, कर्नाटकपाठोपाठ हरियाणामध्ये मतचोरी झाल्याचा आरोप करीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपला पुन्हा एकदा लक्ष्य केले…

‘शिवसेना कुणाची?’ या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १२ नोव्हेंबर २०२५ रोजी निश्चित केली आहे. त्या दिवशी काय काय घडू शकते?

‘आत्महत्या झाली. आरोपींना अटक झाली. प्रकरण संपले’ असेच आणि इतपतच डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूकडे पाहिले जाईल. वास्तविक हा रोगट…

२० डिसेंबर, १९५४ला भरलेल्या या संमेलनाचे अध्यक्ष आचार्य प्र. के. अत्रे होते, तर उद्घाटक होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी.

अमोल मुझुमदार हे नाव भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या परिचयाचे, तर मुंबईकर चाहत्यांच्या जिव्हाळ्याचे.

कामशिल्पं ठसठशीतपणे देशभर पसरलेली आहेत. तरीही शाळा महाविद्यालयांतून लैंगिक शिक्षणाचा विषय चर्चेत आला तरी कमालीची शांतता सर्वत्र पसरते, ती का?

‘धर्माला ‘अर्था’चा शह!’ हा अग्रलेख (६ नोव्हेंबर) वाचला. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची आर्थिक राजधानी म्हणून न्यूयॉर्क शहराचा नावलौकिक आहे.

या अपेक्षा फक्त एखाद्याच देशाच्या असू शकत नाहीत. विकसनशील देशांतला हवामान-बदल रोखण्यासाठी विकसित देशांनी निधी वाढवला, तर विकसित देशांचेसुद्धा भलेच…

मतदार याद्या दुरुस्त करून मगच निवडणुका घ्या, या मागणीसाठी विरोधकांनी मोर्चाही काढला. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करीत राज्य…