

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लक्ष्यावर त्वरित आणि अचूक हल्ला करणाऱ्या ‘आकाश-तीर’ प्रणालीने ऑपरेशन सिंदूरचे गणितच बदलून टाकले, ते कसे?
गेल्या काही दिवसांमध्ये दुर्घटनांचे सत्रच सुरू आहे. एका दुर्घटनेने हबकून जावे तोवर पुढची त्याहून भीषण दुर्घटना घडताना दिसत आहे.
पश्चिम आशियातील युद्धाबाबत नीट भूमिका घेतली तर धोरणात्मक स्वायत्तता बळकट करण्याची भारतापुढे संधी आहे.
इराण आपला आंतरराष्ट्रीय मित्र, काश्मीर प्रश्नावर पाठीराखा. आपल्याशी रुपयांत व्यवहार करणारा आणि आपणास उधारी देणारा एकमेव तेलसंपन्न देश.
सदाशिव बागाईतकर (१९२३-१९८३) राष्ट्रसेवा दल, शेतकरी पंचायत, कामगार संघटनांशी संबंधित कार्यकर्ते होते. ते राज्यसभा सदस्यही (१९७८-१९८३) होते.
‘ताबडतोब भेटायला या’ असा निरोप दिल्लीतील चाणक्यांकडून मिळताच एकनाथराव चमकलेच. बोलावण्यामागचे कारण काय असेल? राज्याचा प्रमुख होण्याचे जे स्वप्न बघितले,…
कोणत्याही देशाचा विकास हा तिथे आसलेल्या दळणवळणाच्या साधनांवर आवलंबून आसतो. वाहतुकीच्या साधनांना बळकटी दिल्यामुळे त्या भागाच्या विकासाला चालना मिळते.
‘बळी, बाहुबली आणि बोटचेपे’! हा अग्रलेख (१६ जून) वाचला. १९७० नंतर इराणवर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला मानला जात आहे. याची…
दुधाची गरज आणि उत्पादकता यामध्ये असणाऱ्या तफावतीचे कारण म्हणजे आपल्या राज्यातील गाई म्हशींची कमी असणारी दूध उत्पादकता.
पूर्वेत तृणमूल काँग्रेस आणि दक्षिणेत द्रमुक हे दोनच प्रादेशिक पक्ष सध्या टिकून आहेत. निदान पूर्वेतील प्रादेशिक पक्षाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडता…