



गंगाराम गवाणकर यांचे नुकतेच निधन झाले. ‘वस्त्रहरण’ या त्यांच्या अजरामर नाट्यकृतीच्या गौरवपर लेख…

‘वन रूम किचन’, ‘दोघी’ किंवा ‘गणरंग’ या नाटकांमुळेही गंगाराम गवाणकर यांना ‘यशस्वी नाटककार’ म्हणून ओळखले गेले असते, पण ‘वस्त्रहरण’मुळे त्यांना…

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘ललित कला आणि वाङ्मय समीक्षेचे प्रश्न’ शीर्षक भाषण हे व्याख्यान नसून, एक संपृक्त प्रबंध आहे. या प्रबंधात…

लेखातून मोदींच्या तंत्रज्ञानाविषयीच्या दृष्टीचे आणि धोरणाचे जे उदात्तीकरण केलेले आहे, त्याच्याशी त्यांची ही समज अगदीच विसंगत दिसते.

मनरेगा या योजनेत पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवून केंद्र सरकारने पश्चिम बंगालचा निधी मार्च २०२२…

नवीन शहरात नागरिकाचे अस्तित्व वापरकर्ता, ग्राहक किंवा डेटाचा स्रोत एवढ्यापुरतेच मर्यादित राहते. हा दृष्टिकोन म्हणजे नव-उदारमतवादी शहरीकरणाचा परमोच्च बिंदू आहे.…

... कसोटीचा क्षण येतो तेव्हा कोणताही दांडगा पक्ष हा प्रतिस्पर्ध्यापेक्षा सहयोगी/ सहकारी/ आघाडी/ समर्थक पक्षाची मुंडी पहिल्यांदा पिरगाळतो. प्रगतीसाठी आवश्यक…

‘सहानुभावाचे जागतिकीकरण व्हावे’ असे आवाहन नोबेल शांतता पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या भाषणात (२०१४ मध्ये) मी केले होते. पण आजदेखील २७ कोटी २०…

नुकत्याच साजऱ्या झालेल्या (२७ ऑक्टोबर) ‘पायदळ दिना’निमित्त पायदळाचे संस्मरणीय लढे आणि त्याच्या आजही कायम असलेल्या महत्त्वाविषयी...

महिला क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूचा इंदूरमध्ये झालेला विनयभंग ही देशासाठी लाजिरवाणी घटना आहे.

भारत आणि आसिआन यांच्यात वस्तुमाल व्यापार करार सन २०१० मध्ये अस्तित्वात आला, तो महत्त्वाचा असला तरी व्यापारी असमतोलामुळेच तो फलद्रूप…