

आदिवासींच्या जमिनी बिगरआदिवासींना भाडेतत्त्वावर घेता याव्यात, यासाठी राज्य सरकार लवकरच कायदा आणणार आहे... पण हा कायदा खरोखरच आदिवासींना उपकारक ठरेल…
ज्या व्यक्तीच्या आयोजनात जीवघेणी चेंगराचेंगरी होईल त्या व्यक्तीस सार्वजनिक जीवनात त्यापुढे वावरण्यावर गदा आणणे, हाच करूरसारख्या घटना टाळण्याचा उपाय...
हल्ली देशप्रेम दाखविण्यासाठी उन्मादी साजरीकरण हाच एकमेव मार्ग असल्याचे जवळपास सर्वमान्य झाल्याने आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळाल्यावर…
भाई माधवराव बागल यांनी तर्कतीर्थांच्या अनावृत्त पत्रास दिलेले अनावृत उत्तर लगेचच साप्ताहिक ‘मौज’च्या २३ सप्टेंबर, १९५६ च्या अंकात प्रकाशित झाले.
‘या महान देशाला हजारो वर्षांचा सांस्कृतिक इतिहास आहे. तुमच्या पाश्चात्त्य विचारसरणीने याकडे लक्षच दिले नाही. आता महनीय विश्वगुरूंच्या कारकीर्दीत हा…
प्रतिस्पर्ध्यांनी निर्माण केलेल्या तीव्र स्पर्धेत आघाडी घेत, अपेक्षित गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पावले उचलणे ही भारतासाठी काळाची गरज बनली आहे. त्यासाठी…
कुठेही फक्त समाजमाध्यमांवरून प्रचाराची संधी साधणाऱ्या गावोगावच्या नेत्यांनी भर पुरातही सुरू ठेवलेले ‘रील-कारण’ महाराष्ट्राला कुठे नेणार?
संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर आपल्या देशाची बाजू मांडताना धडधडीत खोटे तरी बोलू नये ही किमान अपेक्षा असते. सारेच नेते ती पाळतात…
अस्तित्वात असलेल्या मतदारयाद्यांच्या आधारेही भाजप जिंकतोच. मग या मतदारयाद्यांमध्ये सत्ताधाऱ्यांना ‘एसआयआर’द्वारे बदल करावासा का वाटला असावा?
ट्रम्प यांस शांत करणे हे अर्थगती स्थिर ठेवण्यासाठी अधिक महत्त्वाचे असल्याने येत्या काही काळात केंद्र सरकार देशी विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याचा…
ही गोष्ट आहे कोल्हापुरी घडलेली. तो दिवस होता १ ऑगस्ट, १९५६. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…