



नुकत्याच साजऱ्या झालेल्या (२७ ऑक्टोबर) ‘पायदळ दिना’निमित्त पायदळाचे संस्मरणीय लढे आणि त्याच्या आजही कायम असलेल्या महत्त्वाविषयी...

महिला क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूचा इंदूरमध्ये झालेला विनयभंग ही देशासाठी लाजिरवाणी घटना आहे.

भारत आणि आसिआन यांच्यात वस्तुमाल व्यापार करार सन २०१० मध्ये अस्तित्वात आला, तो महत्त्वाचा असला तरी व्यापारी असमतोलामुळेच तो फलद्रूप…

‘बिहारचे तरुण कल्पक असून आमच्या सरकारने इंटरनेट स्वस्त केल्याचा फायदा घेत अनेकांनी ‘रिळ’ बनवून कोट्यवधींची कमाई सुरू केली आहे.

‘ललित कला आणि वाङ्मय समीक्षेचे प्रश्न’ विषयावर दुसऱ्या गोमांतक मराठी साहित्य संमेलनात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी कला आणि मूल्य यांच्या संबंधावर…

आपल्याकडे मका पोल्ट्री उद्योगात कोंबड्यांना खाद्या म्हणून वापरला जातो. इथेनॉल उद्याोगात मक्याचा वापर वाढल्यामुळे त्याच्या किमती दुपटीने वाढल्या. अर्थातच त्याचा…

एआय, सेमीकंडक्टर, क्वांटम कम्युटिंग यांमध्ये आत्मनिर्भर होण्याची दूरदृष्टी मोदी यांनी ठेवली व त्यासाठी योजनाही आखल्या, पुढले पाऊल खासगी क्षेत्राने उचलायचे…

सरकारने इतकी पदे भरली नाहीत आणि म्हणून तितक्या जणांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, एवढ्यापुरतीच ही समस्या मर्यादित नसते. सरकारी नोकऱ्या या…

तर्कतीर्थांनी ललित वाङ्मय, कला, समीक्षा, मूल्ये, नीती इत्यादींबद्दल आपल्या भाषणांमधून जे विचार व्यक्त केले आहेत, ते लक्षात घेता असे म्हणावे…

Maharashtra Governor : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राजभवनात पंतप्रधान मोदींची स्तुती करत त्यांनी घटनात्मक पदावरही नेतृत्त्वाची चमचेगिरी दाखवली, यामुळे राजकीय…

सईद मिर्झा यांच्या ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी सतीश यांना पहिली सह-भूमिका मिळाली.