

शालिवाहन शक किती नियमबद्ध आहे ते पाहतो आहोत आपण. पंचांगकर्त्यांनी ‘तिथी’, ‘दिवस’, ‘मास’, ‘वर्ष’ या सगळ्यांच्या व्याख्या केल्या, नियम बनवले.
बरोबर ३० वर्षांपूर्वीची गोष्ट. तो दिवस होता २१ सप्टेंबर १९९५. सगळ्यांचे सगळे व्यवहार नियमित सुरू होते. कुठून काय माहीत, अचानक अफवा…
लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांच्या ‘फ्रॉम रिव्हेली टु रिट्रीट’ या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन येत्या बुधवारी (२४ रोजी) पुण्यात समारंभपूर्वक…
प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई... या साध्या सरळ कविकल्पनेला आडवा- उभा छेद देणाऱ्या आयांची संख्या काही कमी नसते. अशा आया गुणदोषांचं मिश्रण…
‘मतचोरांना आयोगाचे संरक्षण’ ही बातमी (१९ सप्टेंबर) वाचली. निवडणूक काळात निवडणूक आयोग पंचांच्या भूमिकेत असतो आणि आयोगाचा निर्णय अंतिम असतो.
‘भारतीय लोकशाहीची हत्या’ आपल्या डोळ्यांसमोर घडू शकतो, असा इशारा देणाऱ्या विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेविषयी...
भारत दक्षिण आशियावर कधीच वर्चस्व मिळवू इच्छित नव्हता आणि आजही नाही. भारताचे ध्येय एक समावेशक, नियम-आधारित आणि एकमेकांशी आर्थिक व…
नवीन प्राप्तिकर कायदा संबंधित अधिकाऱ्यांना संगणक प्रणाली असलेल्या कोणत्याही ठिकाणी प्रवेश करण्याचा आणि शोध घेण्याचा अधिकार देतो. भारतीयांच्या ‘खासगीपणाच्या हक्का’वर…
नरेंद्र जाधव हे काही भाषाकोविद नव्हेत. त्यांचे शिक्षण उत्तम. पण म्हणून काही ते शिक्षणतज्ज्ञ नव्हेत. अलीकडे आपल्याकडे बऱ्याच विद्वानांस कोणत्या का…
छत्रपतींचे आणि त्यानिमित्ताने इतिहासाचे चिकित्सक आणि विचक्षण अभ्यासक असलेल्या गजानन मेहेंदळे यांनी इतिहास आणि दंतकथा यांची गल्लत होऊ दिली नाही.
धर्म आणि संस्कृतीचे वाचन व लेखन हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या व्यासंगाचे विषय होत. त्यांच्या शेवटच्या लेखन आणि मुलाखतीचा विषयही संस्कृती…