

महाराष्ट्राला पट्टीच्या इतिहास संशोधकांची मोठी परंपरा लाभली आहे. त्यांच्यापैकी एक महान इतिहास संशोधक म्हणजे गजानन भास्कर मेहेंदळे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये पाटण्यात, आम्ही ‘हायड्रोजन बॉम्ब’ टाकू, मग, मोदींची पळता भुई थोडी होईल, असं म्हटल्यापासून मतचोरीच्या कथित…
मोडीचे लिप्यंतर करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर राज्यातील मोडी लिपीतज्ज्ञांच्या कमतरतेवर मात करू शकते. डिजिटल वारसा जतन करण्याच्या बाबतीत संपूर्ण…
संसदेने मंजूर केलेल्या कायद्यातील एखादी तरतूद सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने रद्द करणे हे सरकार आणि संसदेच्या हातावर किमान पट्टीचे वळ…
एसआयआर या प्रक्रियेची बिहारबाहेर पुनरावृत्ती होण्याआधी काही मुद्द्यांचे निराकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.
दगड करणारी पौष महिन्यातली थंडी. जणू शरीरातून रक्त वाहात नसून गोठवून टाकणारा बर्फच नसानसांत साचला आहे असं वाटायला लावणारी. हलकू नावाचा…
शालिवाहन शक किती नियमबद्ध आहे ते पाहतो आहोत आपण. पंचांगकर्त्यांनी ‘तिथी’, ‘दिवस’, ‘मास’, ‘वर्ष’ या सगळ्यांच्या व्याख्या केल्या, नियम बनवले.
बरोबर ३० वर्षांपूर्वीची गोष्ट. तो दिवस होता २१ सप्टेंबर १९९५. सगळ्यांचे सगळे व्यवहार नियमित सुरू होते. कुठून काय माहीत, अचानक अफवा…
लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांच्या ‘फ्रॉम रिव्हेली टु रिट्रीट’ या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन येत्या बुधवारी (२४ रोजी) पुण्यात समारंभपूर्वक…
प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई... या साध्या सरळ कविकल्पनेला आडवा- उभा छेद देणाऱ्या आयांची संख्या काही कमी नसते. अशा आया गुणदोषांचं मिश्रण…
‘मतचोरांना आयोगाचे संरक्षण’ ही बातमी (१९ सप्टेंबर) वाचली. निवडणूक काळात निवडणूक आयोग पंचांच्या भूमिकेत असतो आणि आयोगाचा निर्णय अंतिम असतो.