

ठाणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त शंकर पाटोळे हे लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडल्याने मुंबई महानगर क्षेत्र…
दत्तक गेल्यामुळे ते भास्कर तात्याबा चंदनशिव म्हणून ओळखले जायला लागले. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४५ चा. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी…
तर्कतीर्थ - गांधी पत्रानुबंध व ऋणानुबंध हा सनातनतेकडून नवमानवतावादाकडे जाणारा आहे. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वामधील ठळक पैलू म्हणजे त्यांची धर्मजिज्ञासा
‘आधार’ कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक आयोग तोंडावर आपटला आहे.
राज्यातील वीज कंपन्यांकडून विक्री केल्या गेलेल्या विजेवर अतिरिक्त विक्री कर लागू करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
आज महात्मा गांधींची १५६ वी जयंती. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना तर्कतीर्थ आणि महात्मा गांधी यांच्यामधील पत्रानुबंध समजून घेणे हे दोन व्यक्तीसंबंधांना…
आता काहीही झाले तरी विधानावरून मागे हटायचे नाही असे मनाशी ठरवत दादांनी टीपॉयवर ठेवलेल्या पेपरांची चळत बाजूला सारली व आरामखुर्चीत…
‘अल्गोरिदमच्या चक्रव्यूहात गांधी!’ हा लेख (१ ऑक्टोबर) वाचला. या डिजिटल युगात, देवांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्व काही ‘मीम मटेरियल’ झाले आहे, आणि…
त्यानुसार हे वर्ष (१९५६) लोकमान्य टिळक जन्मशताब्दीचे होते, म्हणून कोल्हापूर काँग्रेस कमिटीने हे विशेष व्याख्यान योजले होते.
केशकर्तन हा निव्वळ व्यवसाय नाही ती अनेकांचे व्यक्तिमत्त्व घडवणारी कला आहे, हे ज्या कुटुंबाने फार लवकर ओळखले त्या कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीचा…
‘चषकातील वादळ!’ (लोकसत्ता- ३० सप्टेंबर) हे वार्तांकन वाचले. ‘टी-ट्वेंटी एशिया कप’मध्ये खिलाडू वृत्तीऐवजी जे द्वेषाचे वातावरण निर्माण झाले ते खेळाला हानीकारक…