

सदाशिव बागाईतकर (१९२३-१९८३) राष्ट्रसेवा दल, शेतकरी पंचायत, कामगार संघटनांशी संबंधित कार्यकर्ते होते. ते राज्यसभा सदस्यही (१९७८-१९८३) होते.
‘ताबडतोब भेटायला या’ असा निरोप दिल्लीतील चाणक्यांकडून मिळताच एकनाथराव चमकलेच. बोलावण्यामागचे कारण काय असेल? राज्याचा प्रमुख होण्याचे जे स्वप्न बघितले,…
कोणत्याही देशाचा विकास हा तिथे आसलेल्या दळणवळणाच्या साधनांवर आवलंबून आसतो. वाहतुकीच्या साधनांना बळकटी दिल्यामुळे त्या भागाच्या विकासाला चालना मिळते.
‘बळी, बाहुबली आणि बोटचेपे’! हा अग्रलेख (१६ जून) वाचला. १९७० नंतर इराणवर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला मानला जात आहे. याची…
पूर्वेत तृणमूल काँग्रेस आणि दक्षिणेत द्रमुक हे दोनच प्रादेशिक पक्ष सध्या टिकून आहेत. निदान पूर्वेतील प्रादेशिक पक्षाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडता…
साधारण साठच्या दशकामध्ये ‘आयआयटी’सारख्या प्रतिष्ठित संस्थांत शिकलेले विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पाश्चात्त्य देशांत जायला आणि तेथेच रोजगार मिळवून स्थायिक व्हायला सुरुवात झाली.
‘आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धांत’ हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा भाषणसंग्रह आहे. १९७२ मध्ये प्रकाशित हा ग्रंथ व्हीनस प्रकाशन या…
‘बुकर’ देणाऱ्या ब्रिटनमध्ये गौरेतर वंशीय लेखकांना ‘झलक’ नामक पुरस्कार दिला जातो. पुरस्काराची रक्कम बुकरच्या तुलनेत गौण असली, तरीही तो कोणत्या पुस्तकांना…
‘लोक फसतात’ हे मॅकियाव्हेलीचं गृहीतक पराकोटीचं निराशावादीच; पण त्याच्या छोटेखानी ग्रंथातून राजकीय तत्त्वज्ञानाचा उदय झाला...
‘तरीही गगन ठेंगणे...!’ अग्रलेख (१४ जून) वाचला. एवढ्या भीषण अपघातानंतर अनेकांकडून विमान प्रवासाच्या सुरक्षेबाबत प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
या सदरातील शेजारच्या एका मजकुरात वैष्णव यांच्याबद्दल लिहिलंय. गेल्या आठवड्यामध्ये प्रगती मैदानातील ‘भारतमंडपम’मध्ये भाजपनं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, तिथंही वैष्णव यांनीच…