



नकाशा म्हटला की त्रिमित नाही तर द्विमित आकृती डोळ्यांसमोर येते. पण या अथांग अंतराळात सूर्य-चंद्रादिक ज्या मार्गावरून भ्रमण करतात त्या…

‘डॉक्टर जाते जिवानिशी...’ (७ नोव्हेंबर) या अग्रलेखात सुरुवातीलाच पारदर्शीपणा हवा पण त्याचीच नेमकी बोंब असे म्हटले ते वास्तवच.

रवींद्रनाथांनीच स्वत:च्या कवितेचं इंग्रजीकरण केल्यामुळे ही कविता आपल्याला माहीत असते; पण मुक्त ज्ञान, संकुचित दुभंगांचा स्पर्श नसलेला समाज हे आपल्याला…

बांगलादेश सोडताना शेख हसीना यांची मन:स्थिती कशी होती, त्यांनी काय प्रयत्न केले याची बाजू मांडणारे हे पुस्तक, त्यांना भारताने आश्रय…

महाराष्ट्र, कर्नाटकपाठोपाठ हरियाणामध्ये मतचोरी झाल्याचा आरोप करीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपला पुन्हा एकदा लक्ष्य केले…

२० डिसेंबर, १९५४ला भरलेल्या या संमेलनाचे अध्यक्ष आचार्य प्र. के. अत्रे होते, तर उद्घाटक होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी.

अमोल मुझुमदार हे नाव भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या परिचयाचे, तर मुंबईकर चाहत्यांच्या जिव्हाळ्याचे.

कामशिल्पं ठसठशीतपणे देशभर पसरलेली आहेत. तरीही शाळा महाविद्यालयांतून लैंगिक शिक्षणाचा विषय चर्चेत आला तरी कमालीची शांतता सर्वत्र पसरते, ती का?

‘धर्माला ‘अर्था’चा शह!’ हा अग्रलेख (६ नोव्हेंबर) वाचला. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची आर्थिक राजधानी म्हणून न्यूयॉर्क शहराचा नावलौकिक आहे.

मतदार याद्या दुरुस्त करून मगच निवडणुका घ्या, या मागणीसाठी विरोधकांनी मोर्चाही काढला. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करीत राज्य…

बरोबर ७१ वर्षांपूर्वी १ ऑक्टोबर १९५४ रोजी संपन्न ३७वे असे साहित्य संमेलन दिल्लीत भरले होते. त्याचे अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…