

‘मौज’ साप्ताहिक, मुंबईच्या ९ फेब्रुवारी, १९४९ च्या अंकात प्रसिद्ध समाजवादी पुढारी ना. ग. गोरे यांचे महाराष्ट्रातील विचारवंतांस ‘अनावृत पत्र’ प्रसिद्ध झाले…
नुसता निषेध नाही तर केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसेच सरकारचा त्रिवार निषेध! या देशातल्या नागरिकांनी काय खावे व काय प्यावे या…
‘प्रतिष्ठितांची फुप्फुसे!’ (१६ जुलै) हा अग्रलेख वाचला. राजकीय इच्छाशक्ती ही केवळ उद्याोगाभिमुख असते.
कुणा वजाहत खान यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयच ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनिर्बंध नको’ असे १४ जुलै रोजी म्हणाले, हे वाचून अनेकांना प्रश्न पडला…
क्वांटम प्रणालीने सध्याच्या डिजिटल प्रणालीला बिनकामाची, निष्प्रभ करून टाकण्याचा काळ अद्याप किमान २५ वर्षे दूर आहे! पण मधल्या काळात केवळ…
प्रत्येक काळ हा तत्कालीन समाजमानसावर प्रगतीच्या पाऊलखुणा उमटवत असतो. विसावे शतक हे भारतावरील ब्रिटिश राजवटीचे होते.
सात दशकांची प्रदीर्घ कारकीर्द; कन्नड, तेलुगु, तमिळ आणि हिंदी अशा विविध भाषांतील चित्रपट क्षेत्रांत लीलया संचार, २०० हून अधिक चित्रपटांत अभिनय,…
‘‘प्राथमिक’तेचे प्रेम!’ हा अग्रलेख (१५ जुलै) वाचला. तथाकथित ‘प्राथमिक अहवाला’त अनेक मूलभूत प्रश्न अनुत्तरित राहतात. वैमानिकांच्या निर्णय प्रक्रियेत झालेल्या चुकांकडे बोट…
एखाद्या आंदोलनापायी राजकीय नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याची किंवा प्रतिबंधक कारवाई म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.
जॉर्ज ऑर्वेलची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. तिचे नाव आहे ‘नाइंटीन एटीफोर’ (१९८४); पण ती प्रकाशित झाली होती. मात्र, १९४९ ला. ती…
‘माय लॉर्ड, माझ्यासाठी सर्वोच्च असलेल्या या जनतेच्या न्यायालयात खुशमस्करी करून पद मिळवले असा जो आरोप ठेवण्यात आलाय त्याचे खंडन करण्यासाठी…