

भूतकाळ मार्गदर्शक म्हणून निरुपयोगी नि भविष्य अनिश्चित वाटतं तेव्हा अस्तित्वात असणं यातच आश्चर्य, आनंद आणि नशा वाटते; हाच काळ ‘बारोक’…
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेच्या प्रस्तावाबद्दलचा घटनाक्रम खरा मानला तर जगदीप धनखड पदावरून जाण्यामध्ये न्या. यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महाभियोगाच्या प्रस्तावावरून झालेले…
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा अहवाल सांगतो की, २००१ मध्ये ५४२५ विद्यार्थी आत्महत्या झाल्या होत्या परंतु गेल्या दोन दशकांत ही संख्या…
ब्रिटनमध्ये चाकरीला जाणाऱ्या भारतीयांस या कराराचा फायदा होईलच. पण अधिक वस्तू विकून आपल्याला जे उत्पन्न मिळेल, त्यापेक्षा किती तरी कमी…
मान्सूनची परिवर्तनशीलता आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास करून त्याविषयीचे आकलन, समज वाढवण्याचे श्रेय आहे प्रा. सुलोचना गाडगीळ यांचे!
एका राष्ट्र, जमात, संस्कृतीविरुद्ध दुसऱ्याचे ठाकणे हे अनीतीच्या पायावर उभे असते. युद्ध त्याचीच परिणती असते.
मुंबई उच्च न्यायालय अनेक मार्गदर्शक निर्णयांसाठी ओळखले जाते; मात्र या निर्णयामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात.
खरंतर एनडीए सरकारसाठी धनखड यांनी एवढं काही केलं आहे की हे सरकारच धनखड यांना बरंच काही देणं लागतं.
भाषेच्या अस्मितेचा मुद्दा फक्त महाराष्ट्रात गाजतोय असं नाही. पश्चिम बंगालमध्येही तो तितकाच तीव्र झालेला आहे.
गाझामध्ये जे काही होते आहे, त्याला सक्रीय विरोध करून शांततेची मागणी करणाऱ्या एकातरी देशाचे उदाहरण आहे का?
हुकूमशहांचा अस्त कसा होतो, याच्या अभ्यासावर भर देऊन महत्त्वाची निरीक्षणे नोंदवणारे हे पुस्तक अनेक देशांतल्या उदाहरणांमुळे वाचनीय ठरते...