वरच्या धरणांतून जायकवाडी प्रकल्पात समन्यायी पाणी देण्याचा कायदा २००५मध्ये झाला. जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्क्यांपर्यंत पाणी सोडण्याचा आदेशही जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला,…
मराठवाडय़ातील शेतकरी जगवायचा असेल तर वरच्या धरणातून पाणी जायकवाडीत सोडले पाहिजे. तसेच ऊस उत्पादकाप्रमाणे सोयाबीन आणि कापूस उत्पादकांनाही अनुदान द्यावे,…
शेतीकर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली असून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जाणार असल्याची घोषणा महसूल तथा कृषिमंत्री…
निसर्गाच्या अवकृपेमुळे प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या परभणी जिल्ह्यावर प्रशासनाची अन्याय करण्याची भूमिका चालूच आहे. जायकवाडी धरणातून १५ दिवसांपूर्वीच पहिले आवर्तन…