काव्यातील भावार्थ जाणून त्याला शब्दस्वरात बांधताना नावीन्यपूर्ण, मधुर ओठावर रेंगाळणारी अवीट गोडीची चाल गुंफली, की अविस्मरणीय श्रवणीय गीत जन्माला येते.…
क्षणांना अनेक विशेषणं असतात आशेचे-निराशेचे, सुखदु:खाचे, रागलोभाचे, प्रेम-द्वेषाचे.. त्या त्या क्षणावेळीचे अनुभव, तत्क्षणी निर्माण झालेल्या भावना यावरून त्या त्या क्षणाला…