scorecardresearch

vasai virar, water supply, water supplied through 23 tankers
वसई विरारमध्ये पाणी टंचाई, पालिकेकडून पूर्वेच्या भागाला प्रतिदिन २३ टँकरद्वारे पाणी पुरवठा

वसई विरारच्या पूर्वेच्या भागाला उन्हाळ्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.

kolhapur, aditya bundgar, youth stuck in mud, mud of riverbed
पाच दिवस नदीपात्रातील चिखलात अडकलेल्या आदित्यला मिळालं जीवदान, काळ आला होता पण वेळ आली नव्हती!

दिवसा उजेडी पहावे तिकडे प्रदूषित, दुर्गंधीयुक्त काळे पाणी आणि दिवस मावळल्यापासून रात्री गर्द अंधार, अशातच मगरी, मोठे मासे अशा जलचरांचा…

अग्रलेख: ‘पाणी’ग्रहण!

निवडणुकांच्या ऐन धामधुमीत ‘लोकसत्ता’ने गुरुवारी (२१ मार्च) राज्यातील पाणीटंचाईचे गांभीर्य दर्शवणाऱ्या वृत्तास मुख्य मथळय़ाचे स्थान दिले.

nashik, Manmad, Severe Water Shortage, Wagdardi Dam, Near Depleting, water storage,
वागदर्डीतील मृतसाठाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर; मनमाडकरांची पाणी टंचाई तीव्र होण्याची चिन्हे

सध्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणार्या वागदर्डी धरणात मृतसाठा आहे. जेमतेम आठ ते १० दिवस तो पुरेल. पालखेड धरणातील आवर्तनाचे…

Water scarcity crisis in the state Three thousand villages affected by tankers during the election season
राज्यात पाणीटंचाईचे संकट; निवडणुकीच्या हंगामात तीन हजार गावे टँकरग्रस्त, धरणांत ४१ टक्के साठा

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकीकडे सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा गुंतली असतानाच राज्यातील पाणीटंचाईचे संकट गंभीर स्वरूप धारण करू लागले आहे.

Water Supply, Cut Off, Panvel, cidco colony, Burst Pipe, repairing, Expected, next twenty four hours
पनवेलसह सिडको वसाहतींमध्ये पाणी येण्यासाठी अजून २४ तास लागणार

बुधवारी सकाळी आठ वाजता एमजेपीचे दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्याने पाणी पुरवठा पुर्ववत होण्यासाठी गुरुवारची सकाळ उजाडेल.

Pimpri chinchwad municipality, 200 MLD Water Treatment Plant, Chikhli, Meet Future Demands,
पिंपरी : समाविष्ट गावातील पाण्याचा प्रश्न सुटणार, चिखलीत जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी

शहराची आगामी ४० वर्षांत होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करून चिखलीत २०० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे जलशुद्धीकरण…

water crises banglore
गार्डन सिटी बंगळुरूत पाणीच नाही; तीव्र टंचाईमागे काय आहे कारण?

उन्हाळ्यात पारा चढल्याने कर्नाटकच्या राजधानीत पाण्याचे संकट आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. बेंगळुरूच्या पाण्याच्या समस्येचा बांधकाम व्यवसायावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता…

Additional water cut in Mumbai on Tuesday
मुंबईत मंगळवारी अतिरिक्त पाणी कपात

मुंबईत आधीच महिन्याभरासाठी पाच टक्के पाणी कपात लागू असताना मंगळवारी एक दिवसासाठी १५ टक्के पाणी कपात करण्याची वेळ मुंबई महानगरपालिकेवर…

Water shortages in the country Where is the most severe shortage
देशभरात पाणी टंचाईच्या झळा… सर्वाधिक भीषण टंचाई कुठे?

वाढत्या उन्हाच्या चटक्यांसोबत टंचाईच्या झळाही वाढणार असल्यामुळे उपलब्ध जलसाठा जूनअखेर पुरवून वापरण्याचे आव्हान आहे.

संबंधित बातम्या