वसई-विरारमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग; नागरिकांचा महापालिकेच्या जनजागृतीकडे कानाडोळा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कचराकुंडीतच कचरा टाका,’ असे आवाहन वसई-विरार महापालिका विविध माध्यमांतून करीत असली तरी त्याकडे शहरातील नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी कचराकुंडीबाहेर कचरा टाकला जात असून त्यामुळे सार्वजनिक अस्वच्छता निर्माण होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of waste management in vasai virar city
First published on: 23-02-2018 at 01:04 IST