निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मीरा-भाईंदर महापालिकेचा ठराव; प्रशासनाची मात्र सावध भूमिका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीरा-भाईंदर शहराला २५ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळाल्यानंतर भोगवटा असलेल्या इमारतींनाच नळजोडणी द्यायचा निर्णय प्रशासनाने घेतला असला, तरी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नळजोडणी देताना कोणताही भेदभाव न करता सरसकट सर्वाना नळजोडणी देण्यात यावी, असा प्रस्ताव शुक्रवारी पार पडलेल्या महासभेने मंजूर करण्यात आला. प्रशासनाने मात्र सावध भूमिका घेतली असून सभागृहाने मंजूर केलेल्या प्रस्तावावर सर्व बाजूंनी विचार केला जाईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira bhayander municipal corporation water issue
First published on: 20-05-2017 at 01:45 IST