नैसर्गिक अडचणी, शासकीय अनास्था यामुळे अन्य व्यवसायांकडे ओढा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक वर्षांत नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्यांच्या जाळ्यात अडकलेल्या मासेमारी व्यवसायाकडे वसईतील मच्छीमारांची नवी पिढीही पाठ फिरवत आहे. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. दरम्यान वसईतील मच्छीमारांच्या समस्या अद्याप न सुटल्याने हे मच्छीमार आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New generation of fishermen leaving fishing business
First published on: 19-11-2016 at 02:27 IST