
मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्य़ात शिवसेनेची अनेक वर्षांपासून ताकद राहिली आहे.

मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्य़ात शिवसेनेची अनेक वर्षांपासून ताकद राहिली आहे.

डॉ. बालाजी किणीकर यांना टक्कर देता येईल असाही काँग्रेस नेत्यांचा दावा होता. मात्र, यापैकी एकाही जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आलेला…

मनसेचे राजू पाटील यांचा विजय आणि डोंबिवली मतदारसंघातून दिलेली कडवी झुंज याद्वारे मनसेचे महापालिका क्षेत्रातील बळ वाढले आहे

पाच वर्षांपुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे केळकर यांनी या मतदारसंघातून शिवसेनेचे रिवद्र फाटक यांचा १२ हजार मतांनी पराभव केला होता.

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती कलानी असा थेट सामना होता.

ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात या वेळी भाजप-शिवसेनेला एकहाती विजयाची उत्तम संधी होती.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेच्या डॉ. बालाजी किणीकर हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

प्रचाराच्या अखेरच्या दिवसांतही हिंदूराव यांनी योग्य प्रतिसाद न दिल्याने प्रचार होऊ शकला नव्हता.

राज ठाकरे यांनी १३ वर्षांपूर्वी शिवसेनेपासून फारकत घेत स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २००९च्या विधासभेत १३ आमदार निवडून आले होते.

शिवसेनेच्या या बंडखोरीला प्रत्युत्तर म्हणून कल्याण पश्चिमेतून भाजपच्या नरेंद्र पवार यांनी बंडखोरी केली

विशेष म्हणजे बरोरा हे 2014 च्या मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. पण यंदा....

वसई मतदारसंघाचे विभाजन होऊन नालासोपारा या स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती झाली.