

४५ जोती आणि दहाहून अधिक चाळी अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या तोडकाम पथकाने जोती उखडून टाकली आणि चाळी…
उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरात विनयभंगाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या एका आरोपीने पिडीत मुलींच्याच घरासमोर ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढली होती. याप्रकरणी…
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक कामांमध्ये अधिकारी मनमानीपणे निविदेचा कालावधी बदलत असून, यामुळे काही खास ठेकेदारांना अवाजवी फायदा मिळत आहे, असा…
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने तयार करून रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे.या प्रस्तावावर…
ग्रामपंचायत वांद्रे हद्दीतील भवरपाडा ते वांद्रे असा एक किलोमीटर रस्ता नसल्याने ग्रामस्थांना गरोदर महिलेला मुख्य रस्त्यापर्यंत झोळीतून घेऊन जावे लागले.
मराठी तरूणीला मारहाण केल्यानंतर पोलिसांनी अटक करू नये आणि आपण कोणाला ओळखू येऊ नये म्हणून आरोपी गोकुळ झा याने आपली…
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बाजार समितीवरील प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ बुधवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे.
ठाणे जिल्ह्यात पावसाळ्याच्या कालावधीत सर्पदंशाच्या घटना वारंवार वाढतात. विशेष करून जून ते ऑगस्ट च्या दरम्यान याचे प्रमाण अधिक असते.
कल्याण बदलापूर मार्गावर विविध चौकांमध्ये बेशिस्त वाहनचालक मार्गिकांची शिस्त पाळत नसल्याचे समोर आले आहे.
कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ हद्दीतील बालरोगतज्ज्ञ डाॅ. अनिकेत पालांडे यांच्या श्री बाल चिकित्सालयातील स्वागतिकेला बेदम मारहाण करणाऱ्या गोकुळ…
पालिका आता वेगवेगळ्या निविदा काढण्याऐवजी एकच निविदा काढून संस्थेची नेमणुक करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.