पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वसईजवळील कसराळी गावच्या रहिवाशांचा रामबाण उपाय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखाद्या समस्येवर हताश न होता उपाय शोधला की मात करता येते, हे वसईजवळील कसराळी या गावातील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. वसई-विरार परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. मात्र या टंचाईवर मात करण्यासाठी कसराळी ग्रामस्थांनी रामबाण उपाय शोधला. सर्व गावकऱ्यांनी वर्गणी गोळा केली आणि श्रमदानातून मोठी विहीर बांधण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात या गावाला आता कधीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असा ग्रामस्थांना आशावाद आहे.

More Stories onवसईVasai
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers build wells in vasai to solve water problem
First published on: 04-06-2016 at 01:19 IST