गेली पाच वष्रे राखीव निधी वापरलाच नाही; वसई-विरारमध्ये केवळ दोन हजार अपंगांची नोंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई-विरार शहरातील अपंगांची क्रूर चेष्टा महापालिका आणि पंचायत समितीकडून सुरू आहे. अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी राखीव असलेला निधी वसई-विरार महापालिकेकडून विनावापर पडून असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते, परंतु पंचायत समितीनेही गेल्या पाच वर्षांत अपंगांसाठीचा निधीचा वापर केला नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. दुसरीकडे शहरात ३० हजारांपेक्षा अपंग व्यक्ती असल्याचे अपंगांच्या विविध संस्थांचे म्हणणे असतानाही महापालिकेने गेल्या वर्षभरात केवळ २ हजार अपंग व्यक्तींचीच नोंद केल्याचे उघड झाले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vvmc not use fund for handicapped
First published on: 22-12-2016 at 01:27 IST