महाराष्ट्रातील गोष्टींचा फायदा इथल्या लोकांना झाला पाहिजे. राज्यातील रोजगार आणि वाहन परवान्यांचे वाटप करताना मराठी लोकांना प्राधान्य मिळाले पाहिजे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एक ना अनेक मुद्दे उपस्थित करत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठीचा राग आळवला. राज ठाकरे […]