Loksatta Podcast: ओडिशामधील रेल्वे अपघात टाळता आला असता? ‘कवच’ प्रणाली कशी काम करते? | Odisha Train
ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातावर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केली जात आहेत. या अपघाताचे कारण काय? अपघात होण्यामागे कुणाची चूक होती? याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. एका बाजूला अपघातात जखमी झालेल्यांना वाचविण्यासाठी ओडिशा आणि केंद्र सरकार हरएक प्रकारे मदत करत आहे. हा अपघात टाळता आला असता का? ज्या मार्गावर अपघात झाला तिथे रेल्वेची कवचप्रणाली का नव्हती? जाणून घेऊयात