व्यावसायिक दृष्ट्या तोट्यात असलेल्या ३३ कंपन्यांकडून तब्बल ५८२ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे दान केल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील तब्बल ७५ टक्क्यांहून अधिक रक्कम एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळाल्याचे ‘द हिं’दू आणि एका संशोधन संस्थेने केलेल्या तपासणीत लक्षात आले आहे. नेमकं प्रकरण आहे काय? जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून…