
दोन्ही राजेंमधील वाद चांगलाच वाढल्याने साताऱ्यात अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांवरही ताण आला होता.
चंद्रयान-३ मोहिमेच्या या यशामागे ‘इस्रो’मधील नेतृत्व आणि संशोधकांच्या अनेक पिढय़ांचे योगदान आहे, असे उद्गार भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस.…
यावर्षी पावसाची अतिवृष्टी आणि कुठे पावसाचा ताण अशी दोन रूपे पाहायला मिळत आहेत. या दोन्ही गोष्टी शेतीसाठी चिंता निर्माण करणाऱ्या…
अन्नधान्य व फळ/भाजीपाला उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीयांसाठी ही मान उंचावणारी बाब आहे. मात्र त्यातील ९७ टक्के उत्पादन…
कुठेही असलो तरी आपल्या भूमिकेत बदल होणार नाही हे छगन भुजबळ यांनी जाहीर करून टाकले ते एका अर्थी बरेच झाले.…
दरवर्षी आपण जागतिक अन्न दिवस साजरा करतो. अन्न सकस व स्वच्छ असावे. त्याचे सेवन ही निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
जमिनीची खालावत चाललेली सुपीकता सध्या सर्वत्र चर्चेचा आणि गंभीर बनलेला विषय आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सर्व स्तरावर गेले वर्षभर आपण विविध उपक्रम राबवत आहोत.
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षांची समाप्ती आज १५ ऑगस्ट रोजी होत आहे. या निमित्ताने…
रेल्वे विभागाच्या वतीने आमंत्रित केलेल्या व्यासपीठावर केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि मंत्री अतुल सावेही काहीसे अस्वस्थ झाले;
काही दिवसांपूर्वी आपण मदन दास देवीजींना गमावले, त्या वेळी माझ्यासह लाखो कार्यकर्ते शोकाकुल झाले.
एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे वा त्यांच्या समर्थक आमदारांवर पूर्णपणे बहिष्कारच घातला. राष्ट्रवादीत मात्र तशी…