
पुण्याच्या येरवडा भागातील नागपूर चाळ येथे वैशाली यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रंगारी काम करायचे, तर आई महापालिकेत सफाई कामगार…

पुण्याच्या येरवडा भागातील नागपूर चाळ येथे वैशाली यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रंगारी काम करायचे, तर आई महापालिकेत सफाई कामगार…

भैरप्पा यांच्या बहुतांश कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद करणाऱ्या उमा कुलकर्णी या श्रोते आणि भैरप्पा यांच्यातील दुवा बनल्या होत्या. त्या प्रश्नोत्तर-संवादातील भैरप्पा…

मराठी वाचकांच्या मनात भैरप्पा यांनी आपले स्थान पक्के केले, ते त्यांच्या कसदार लेखनामुळे. गेली सहा दशके वाङ्मयाच्या विविध प्रांतात मुशाफिरी…

शालू यांच्या मार्गदर्शनाखाली कविता मौजे, सरिता मेश्राम यांच्यासह १६ स्त्रियांच्या गटाने तलावातील विविध प्रजातींचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. गावच्या जाणत्या मंडळींची…

नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील कोठी ग्रामपंचायतीतील गावांना विकासाच्या वाटेवर नेत परिवर्तनाची ज्योत पेटवणाऱ्या माडिया आदिवासी समाजातल्या भाग्यश्री लेखामी…

डॉ. स्वप्नजा आज निवृत्तीनंतरही संशोधनात मग्न आहेतच. याशिवाय रत्नागिरी परिसरातील डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेसाठी मुलांना मार्गदर्शन करतात.

२०१४ मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या देवाण-घेवाण करारानुसार, अमेरिकेला हे अॅम्प्लिफायर दिले आहेत. डॉ. मंजिरी यांच्या संशोधनाला मिळालेली ही…

‘मनोदय ट्रस्ट’च्या वतीने मानसिक आजाराची लक्षणे बरी झालेल्या रुग्णांसाठी स्वमदत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात.

‘विज्ञानवाहिनी’ संस्थेची फिरती प्रयोगशाळा एका वर्षात सुमारे १५० शाळांना भेट देते.

एखादा प्राणी आजारी वा अपघातग्रस्त असल्याची माहिती मिळताच संस्थेचे स्वयंसेवक घटनास्थळी जातात आणि त्या प्राण्याला आवश्यक उपचार मिळवून देतात. गरज…

डोळय़ांसमोर ध्येय निश्चित आहे, ते गाठण्याची क्षमता आहे, मेहनतीची तयारी आहे, पण ध्येयापर्यंत पोहोचवणारी वाटच गवसलेली नाही, असे अनेक तरुण…

आदिवासी पाड्यांवरील मुलेमुली नद्या-नाले ओलांडण्याचे दिव्य पार करत असताना या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘एकलव्य इंडिया फाऊंडेशन’ सातत्याने काम…