पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर दुष्काळी भागातील साखर कारखाने बंद ठेवण्यासंदर्भात चर्चा असली, तरी राज्य सरकारच्या पातळीवर या बाबत अजून कसलाही निर्णय झाला…
‘कारखाने बंद ठेवण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीतच निर्णय’
पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर दुष्काळी भागातील साखर कारखाने बंद ठेवण्यासंदर्भात चर्चा असली, तरी राज्य सरकारच्या पातळीवर या बाबत अजून कसलाही निर्णय झाला…

सोनिया व राहुल गांधी यांच्या सल्लागारांनी चुकीचा सल्ला दिल्यामुळेच देशात व राज्यात काँग्रेसची स्थिती कमकुवत झाली

११ व १२ सप्टेंबरदरम्यान उद्धव ठाकरे मराठवाडय़ाचा दौरा करणार आहेत.

घरबांधणीत नवीन तंत्रज्ञान आल्याने स्पर्धात्मक निविदा केल्या जातील, अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली

वयाच्या ९३ व्या वर्षी स्वातंत्र्यसनिक चंदा जरीवाला आणि त्यांचे पती रतिलाल यांना केंद्र सरकारकडून मिळणारे मानधन वारस म्हणून मिळावे,

बेगमपुरा परिसरातील दस्तनोंदणीत गडबड कशी झाली, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आदेश दिल्यानंतर महसूल यंत्रणेनेसुद्धा तहसीलदार रमेश मुनलोड…

‘टँकरवाडा’ अशी ओळख बनलेल्या मराठवाडय़ात येत्या चार-पाच दिवसांत पाऊस येण्याची शक्यता नसल्याची निरीक्षणे सी-डोपलर रडारमध्ये दिसून आली आहेत.