धीरेंद्र शास्त्री संतांसंबंधी बदनामीकारक वक्तव्य करतात. संविधान मूल्यविरोधी, अशास्त्रीय, अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे करतात,” असा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा…
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सामाजिक चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या विविध कार्यकर्त्यांना, मान्यवरांना अंनिसचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात गणेश मूर्तीच्या डोळ्यांमधून अश्रू येऊन चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला.