औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली.
औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली आहे.
नामांतराच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयीन लढाईची तयारी सुरू असताना खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतर विरोधी कृती समिती उभारून मंगळवारी मोर्चा काढला.