वीणाताईंच्या एकूण एक चरित्र ग्रंथांत चिरंतन जीवनतत्त्वांचे संदर्भ आहेत. त्या-त्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वांच्या आंतरिक विकासाच्या पाऊलखुणा या चरित्रलेखिकेनं नेमक्या टिपल्या आहेत.
अनेक स्त्रिया आपली आर्थिक सुरक्षितता कायमच गृहीत धरतात. विवाहाची नोंदणी केलेली नसणं किंवा माहेरच्या संपत्तीतला हक्क सोडण्यासाठी ‘सोडपत्रा’वर सह्या घेतल्या…
शालेय जीवनात ज्या शिक्षकांनी आम्हा विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी निरपेक्षपणे कष्ट घेतले, त्याची जाणीव आता वयाच्या साठीत, सध्याची बाजारस्नेही शिक्षणव्यवस्था पाहताना ठळकपणे…