‘नागरिकांची सनद’ या नावाखाली प्रत्येक महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मजकूर दिलेला आहे. मात्र,..
सुट्टय़ा आणि परीक्षा असतानाही सरदार वल्लभभाई पटेल जयंतीला ‘एकता दौड’, संचलन असे उपक्रम आयोजित करण्याच्या हुकूमवजा सूचना मंत्रालयाने शाळा महाविद्यालयांना…
प्रवेश शुल्क भरूनही विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्याने वादात अडकलेल्या बोरिवली येथील नालंदा विधी महाविद्यालयाचे प्रकरण आता मुंबई विद्यापीठाच्या तक्रार निवारण…
राज्यात आज शाळा-महाविद्यालये गावपातळीवर फोफावले असले तरी शिक्षणाची घटलेली गुणवत्ता काळजीचा विषय ठरला आहे. मध्यंतरी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानात नववीच्या…
अकरावीची महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरळित होण्यासाठी तीन वर्षांपासून क्रेंद्रीय पद्धतीनुसार प्रवेश प्रकिया सुरू आहे. गुणवत्तेनुसार सुरू असणाऱ्या या प्रवेशपद्धतीनुसार कमी…
मुंबई विद्यापीठाचे अनेक नियम धाब्यावर बसविणाऱ्या, देणी थकविणाऱ्या महाविद्यालयांवर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाकरिता १० ते १५ टक्के वाढीव जागा भरू…
अकरावीत प्रवेश घेतल्यावर कॉलेजमधलं पहिलं पाऊल ही एक वेगळीच अवस्था असते. त्यात उत्साह असतो, उत्सुकता असते, थोडंसं बावरलेपण असतं, धाकधूक…
पदवीच्या प्रथमवर्ष प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना तुकडय़ा वाढवून देण्यास अखेर मान्यता दिली.
ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटनुसार दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी पहिल्या यादीनुसार घेतलेला प्रवेश रद्द करायचा आहे.
शासकीय निर्णयांची अंमलबजावणी न करता अवैधरीत्या शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा छात्रभारती संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
कॉलेज.. आतापर्यंत सगळ्यांकडून ऐकलेलं.. फोटोंतून डोकावणारं.. सिनेमांत कॅमेऱ्यानं टिपलेलं.. मालिकांतून दिसलेलं.. आता आपणच ते अनुभवणार असतो.. अगदी समरसून.. एकदम उत्साहानं,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न ८४ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक…