उद्योगांसाठी अतिरिक्त पाणी कपातीची चाचपणी करणार औरंगाबादच्या उद्योगांसाठी अतिरिक्त पाणी कपात करावी लागेल काय, याची चाचपणी केली जाणार असून तत्पूर्वी उद्योजक संघटनांशीही चर्चा केली जाईल, असे… By लोकसत्ता टीमApril 8, 2016 01:10 IST
आम्ही इथे निरुपयोगी बसलो आहोत का?, दुष्काळावरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले दुष्काळाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार गंभीर नसल्याचे मत By वृत्तसंस्थाUpdated: April 7, 2016 17:55 IST
फक्त ‘भारतमाता की जय’ बोलून दुष्काळाची दाहकता कमी होणार नाही – शिवसेना ‘भारतमाता की जय’ बोलावेच लागेल, पण ते बोलण्यासाठी माणसे जिवंत राहायला हवीत. हा भारतमातेच्या स्वप्नातील महाराष्ट्र नाही. By लोकसत्ता टीमApril 7, 2016 07:52 IST
‘आयपीएलच्या महाराष्ट्रातील सामन्यांसाठी पाण्यावर प्रतिलीटर हजार रूपये आकारा’ एका सामन्यात जवळपास २२ लाख लीटर पाणी वापरण्यात येते. By लोकसत्ता टीमApril 5, 2016 19:09 IST
तहानलेल्या लातूरकरांसाठी रेल्वेने कृष्णेचे पाणी, एकनाथ खडसे यांचे आदेश आठ दिवसांत या आदेशाची कार्यवाही होणार आहे. By लोकसत्ता टीमApril 5, 2016 13:07 IST
वाढता वाढता वाढे दुष्काळग्रस्तांची वस्ती वर्षीपासून दुष्काळाचा तडाखा तीव्र झाल्यानंतर अनेकांनी गावे सोडून मुंबईची वाट धरली आहे. By संकेत सबनीसApril 1, 2016 01:12 IST
दुष्काळात वर्षभरात मशीनच्या धंद्यात पावणेदोन कोटींची उलाढाल अनेक वष्रे राजकारणात काढणारे खुलताबाद तालुक्यातील हाजी अकबर बेग सांगत होते, ‘राजकारण सोडावे म्हणतो आहे. नदी साफ करणे चांगले काम… By लोकसत्ता टीमUpdated: March 29, 2016 05:50 IST
प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर पाणी.. तेही पाचऐवजी आता दहा दिवसांनीच! तीव्र पाणीटंचाईमुळे शहराला पाच दिवसांनी प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर पाणी असे लातूर महापालिकेने ठरविलेले सूत्र आता पूर्णत: बिघडले आहे. आता… By लोकसत्ता टीमMarch 18, 2016 01:30 IST
विपरीत परिस्थितीतही राज्याची वाटचाल योग्य दिशेने- मुख्यमंत्री राज्य मोठ्या कृषी संकटातून जात आहे. By लोकसत्ता टीमUpdated: March 17, 2016 14:23 IST
दुष्काळामुळे स्विमिंग पूल वापरावर बंदीचे आदेश सर्व महापालिकांना राज्य सरकारकडून आदेश By लोकसत्ता टीमMarch 16, 2016 13:41 IST
सातव्या वेतन आयोगाचे पैसे शेतकऱ्यांकडे वळवता येणार नाही का?, नाना पाटेकरांचा सवाल शेतकऱ्यांना पैसे दिल्याने सरकारी तिजोरीवर असा किती भार पडणार आहे By लोकसत्ता टीमMarch 14, 2016 17:40 IST
‘आघाडी सरकारच्या ७० हजार कोटींच्या घोटाळ्यामुळेच राज्याची ही अवस्था’ विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब By लोकसत्ता टीमMarch 14, 2016 15:35 IST
उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे कार्यकर्ते बोलूच देईना? भरसभेत मंचावरील Video पाहून समर्थकांचा संताप, नेमकं काय घडलं?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाली, “निमिष आणि माझ्या आई-वडिलांची भेट…”
अधिपतीची शिकवणी घेणार नव्या मास्तरीणबाई! मालिकेत ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, अक्षराच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला
9 Photos : “निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी…”, अडीच वर्षांनी ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद, कलाकार झाले भावुक
“मी चुकून अभिनेता झालो”, महाराष्ट्र बंद नसता तर आमिर खान झाला नसता सुपरस्टार, अभिनेता किस्सा सांगत म्हणाला…
Lok Sabha Election 2024 Live : शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधव यांना लोकसभेची उमेदवारी, इतर बातम्या वाचा एका क्लिकवर…