scorecardresearch

दुष्काळी प्रश्नांवर शिवसेनेचा सोमवारी मोर्चा

दुष्काळी जालना जिल्ह्य़ातील शेतकरी तसेच अन्य जनतेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी (१५ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात…

पाणी होते तेव्हाही मारामार, आता तर स्रोतच आटले!

पाच लाख लोकसंख्येचे लातूर शहर आता पूर्णत: टँकरवर आले आहे. परभणी शहराला गेल्या १५ वर्षांत एकदाही दररोज पाणीपुरवठा झाला नाही.

दुष्काळी यादीतून वगळलेला कापूस पुन्हा मदतीच्या रडारवर?

पीक कापणीचे प्रयोग न झाल्याने दुष्काळी मदतीपासून वंचित कापूस उत्पादनाची घट तब्बल ७० टक्क्य़ांहून अधिक असल्याचे दिसून आले आहे. विशेषत:…

टँकर चालती पुढे पुढे, लोखंड उलाढाल वरती चढे!

गेवराईच्या प्रत्येक फॅब्रिकेशनच्या दुकानात सध्या लोखंडाच्या मोठय़ा शिट्स पडलेल्या. दोन दिवसाला एक असा टँकर उभारणीचा वेग आहे. ३८ रुपये किलो…

दुष्काळामुळे यंदाचा ‘लातूर फेस्टिव्हल’ रद्द

राज्यासह मराठवाडा विशेषत: लातूरमध्ये सलग दोन वर्षांपासून कोसळलेले दुष्काळी संकट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सातत्याने जाणवणारी पाणीटंचाई या पाश्र्वभूमीवर यंदाचा ‘लातूर…

‘शेतकऱ्यांसाठी आता हवा दुष्काळ निवारण आयोग’

राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळून निघाला. त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. त्यामुळे दुष्काळ निवारण आयोग स्थापन होण्याची गरज असल्याचे मत खासदार…

चिमुकल्या वेदत्रयीची दुष्काळग्रस्तांना मदत

या वर्षी वाढदिवस साजरा करण्याला बगल देत आपल्याकडे जमलेले ७ हजार १२ रुपये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यासाठी वडिलांना सुचवले

संबंधित बातम्या