परीक्षा शुल्क ऑनलाइन अथवा चलना मार्फत भरता येईल. बँकेमध्ये चलनाने फी भरण्याची मुदत २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करण्यात आली आहे.
राज्यातील अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारीभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिक्षण विभागात मागील अनेक वर्ष एकाच पदावर काम करणाऱ्या अविनाश ठाकरे या लिपिकाची शिक्षण विभागात मनमानी वाढली…
राज्य मंडळातर्फे राज्यातील बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत होत आहे. एकूण १५ लाख १३ हजार…
शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.
शिक्षक भरतीच्या प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष आहे. भरतीसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आले आहे. त्यामुळे काम वेगाने करण्यास प्राधान्य दिले…
शिक्षण हक्क कायद्याने (आरटीई) वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांत २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेशाची हमी दिली,…
राज्यात लवकरच ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशा पालकांच्या मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार आहे, असे सूतोवाच…
विशेष म्हणजे पात्र विद्यार्थ्यासह त्याच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य तसेच वर्गशिक्षकास मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत स्नेहभोजन करण्याची संधी मिळणार आहे.
गाडी उभी करून मित्रासह चहा पिण्यासाठी जाणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले.
शालेय शिक्षकांवरचा अध्यापनेतर भार एवढा आहे की त्यांना विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे शक्य नाही. १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांचा पाया पक्का करून घेण्याचे…
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) बदल करण्यात आला आहे.