Page 56 of शेती News
वाशीम जिल्ह्य़ातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या बालाजी सहकारी सूतगिरणीचे उद्घाटन शनिवारी, २३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता रिसोड तालुक्यातील मांगवाडी…
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या शेतक ऱ्यांच्या कार्याचाही गौरव व्हावा, शेती व्यवसायाला प्रतिष्ठा मिळावी, या हेतूने दूरदर्शन वाहिनीकडून ‘सह्याद्री कृषी…
कृषी- व्यवसाय विषयातील पदव्युत्तर पदविकानॅशनल अकादमी ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (एनएएआरएम), हैदराबाद येथे उपलब्ध असणाऱ्या कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या…
‘आज शेतीमध्ये प्रयोग करेणही जिकिरीचे झालेले आहे. सातत्याने शेतीत प्रयोगांची गरज असते. यासाठी शेतीतील प्रयोगांना व्यापक प्रोत्साहन दिले पाहिजे.’ असे…
शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या स्टॉल व छोटय़ा दुकानदारांचे महापालिकेच्या मंडयांमध्ये पुनर्वसन करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेऊनही अधिकारी त्याची…
औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांतील २९ हजार ८६३ हेक्टर क्षेत्रावरील मोसंबीच्या बागा पूर्णत: जळाल्या. सुमारे ६० हजार शेतकरी अडचणीत आले. ज्या…
पीकपाण्याने समृद्ध गावाची दुष्काळाने रया गेली, याचे भीषण वास्तव सध्या खडका गावात पाहावयास मिळत आहे. जालना जिल्ह्य़ात दुष्काळाने एकूणच सगळेच…
विदर्भातील शेतीला नवी दिशा देण्यासाठी अहमदनगरचे कृषी अभ्यासक प्रा. सुभाष नलांगे यांनी नरखेड तालुक्यातील वडविहिरा परिसरात चौफेर शेती प्रकल्पाची उभारणी…
प्रस्तुत लेखांमधील विचार कोणत्याही पाठय़पुस्तकात सापडणार नाहीत, कारण ते नवीन आहेत. निसर्गात आणि व्यवहारातही आपल्याला असे दिसून येईल की आपल्या…

जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मुख्य अभियंता भाऊसाहेब कुंजीर यांचा प्रस्ताव नामंजूर केल्याने निळवंडे धरणातून जायकवाडीत पाणी सोडणे सुरूच राहील. येत्या…
दारणा व गोदावरी समुहातून जायकवाडीसाठी सोडलेले तीन टीएमसी पाणी बिगर सिंचनात धरुन उर्वरीत पाण्यातून शेतीसाठीचे नियोजन करावे असा महत्वपूर्ण ठराव…
दारणा व गोदावरी समुहातून जायकवाडीसाठी सोडलेले तीन टीएमसी पाणी बिगर सिंचनात धरुन उर्वरीत पाण्यातून शेतीसाठीचे नियोजन करावे असा महत्वपूर्ण ठराव…