
जर्मनीला दरवर्षी किमान ४ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागविण्यासाठी युवा लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राकडून जर्मनीला मोठी अपेक्षा…
Punjab AAP Govt Moves to SC: अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलविण्यास राज्यपालांनी नकार दिल्यामुळे पंजाब सरकारने सुर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
शिंदे-फडणवीस सरकार कायदेशीर की बेकायदेशीर, १६ आमदार पात्र की अपात्र अशा अनेक मुद्द्यांवर न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचंच लक्ष…
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतले. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कपिल सिब्बलांना राज्यपाल बहुमताचा…
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देता बहुमताच्या चाचणीला सरकार सामोरे गेलं असतं, तर परिस्थिती वेगळी असती, अशा आशयाची टिप्पणी सर्वोच्च…
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेतली. बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल बदलून फार उपकार केलेले नाहीत, महापुरुषांची बदनामी करणाऱ्या राज्यपालांना याआधीच काढायला हवे होते.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. तर रमेश बैस यांची नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती…
दिल्ली पाठोपाठ आता पंजाबमध्येही राज्यपाल विरुद्ध आप सरकार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि मुख्यमंत्री भगवंत…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदातून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यावर जोरदार टीका केली आहे.
तामिळनाडूत नेमकं काय सुरू आहे, देशभरात कोणत्या राज्यांमध्ये राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पाहायला मिळतोय आणि संवैधानिक तरतूद काय सांगते…
विधेयकांच्या मंजुरीमध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळे राज्यपाल आणि टीआरएस सरकारमधील संबंध आणखी ताणले जात आहेत
राज्यपालांनी मर्यादेचे उल्लंघन करून लक्ष्मणरेषा ओलांडल्याबद्दल काही वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल जे. पी. राजखोवा यांना राज्यपालपद गमवावे लागले होते.
नव्या राज्यपालांची नियुक्ती करून आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी या नियुक्त्या केल्या जातील, असे समजते.
विदर्भातील कृषी प्रश्नांची जाण असणारे नवे कुलगुरू हवेत, असे मत कृषी तज्ज्ञ व शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढत आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पुन्हा एकदा खुलासा केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई तसेच महाराष्ट्राविषयी बोलताना वादग्रस्त विधान केल्यामळे राज्यात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेले विधान हे केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर मराठी माणसाचा आणि मराठी अस्मितेचा अपमान करणारे आहे.
मुंबईवरील वादग्रस्त वक्तव्यावरून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली.
शिवसेना पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे उघड उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.