
सध्या देशात प्रार्थना स्थळांवरील भोंगे आणि इतर काही मुद्यांवर सामाजिक, धार्मिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याबाबत केरळचे राज्यपाल…
ठाण्यातील मनसे नेते जमील शेख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एका कार्यक्रमातला व्हिडीओ खुद्द राज्यपाल जगदीप धनखार यांनी ट्वीट केला आहे.
“वाढती बेरोजगारी, महागाई असे अजून कडू सत्य देखील पंतप्रधान ऐकतील, अशी मला आशा आहे”, असा टोला देखील ओवैसींनी लगावला.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणं शक्य होतं, असं अजित पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारतात आज आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते क्रांतिकारकांमुळे मिळाल्याचं वक्तव्य केलंय.
संजय राऊतांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं कौतुक करताना ते उद्धव ठाकरेंना संतपुरुष म्हणाल्याचा दावा केला आहे.
राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली असून त्यावर राज्य सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला नकार देताना राज्यपालांनी उद्धव ठाकरेंनी पाठवलेल्या पत्रावर देखील तीव्र आक्षेप घेतले आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे.
विद्यापीठांचे कुलगुरू नियुक्त करण्याबाबतच्या राज्यपालांच्या अधिकारांवर मर्यादा आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनवर गेले आहेत.