scorecardresearch

‘महाराष्ट्र घडवणाऱ्या वसंतरावांना वैदर्भीय जनता विसरली’

ज्यांनी अतोनात कष्टाने व प्रचंड विरोधाचा सामना करून सौजन्य व माणूसकी जोपासत महाराष्ट्राची जडणघडण केली त्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक…

गोष्ट एका पुलाच्या भूमीपूजनाची

राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये कोणत्या गोष्टीवरून श्रेयवाद सुरू होईल, हे सांगता येणे खरोखरच कठीण. दिंडोरी तालुक्यातील एका पुलाच्या भूमीपूजनाचे प्रकरण सध्या त्यासाठी…

अवांतर वाचनामध्ये महाराष्ट्रापेक्षा ईशान्य भारतातील युवक आघाडीवर

महाराष्ट्रापेक्षा तुलनेने कमी प्रगती करणारे ईशान्य भारतातील युवक अवांतर वाचन करण्यात मात्र पुढे आहेत. ‘नॅशनल अ‍ॅक्शन प्लॅन फॉर द रिडरशिप…

औराद शहाजनीचे तापमान ५.५ सेल्सिअसच्या खाली

गेल्या ४ दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढल्यामुळे ग्रामीण भागात सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत. निलंगा तालुक्यातील औराद…

अध्यासन केंद्रांबाबत रिपब्लिकन सेनेचा आंदोलनाचा इशारा

नियमाप्रमाणे वेळोवेळी अहवाल सादर न केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध अध्यासन केंद्र बंद करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने…

संतप्त यंत्रमाग धारकांकडून वाढीव वीज बिलांची होळी

वाढीव वीज बिलाची संपूर्ण रक्कम भरावी लागणार असल्याचे समजल्यानंतर संतप्त यंत्रमाग धारकांनी मंगळवारी बिलांच्या प्रतींची होळी केली. त्यानंतर यंत्रमाग धारकांच्या…

महाराष्ट्रात सहकार चळवळीला चांगले यश- अरूण गुजराथी

कायद्यापेक्षा प्रत्येकाच्या मानसिकतेमुळे महाराष्ट्रात सहकार चळवळीला मोठे यश प्राप्त झाले आहे. जीवनातील प्रत्येक अंगाशी या क्षेत्राची व्याप्ती जोडली गेली आहे.…

शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने २९ नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या पूर्व तयारीकरिता बुधवारी सकाळी ११…

पश्चिम घाट पर्यावरण अहवाल विकासाला मारक!

पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या संदर्भात माधव गाडगीळ समितीने काही शिफारशी केल्या असल्या तरी महाराष्ट्र सरकारने घेतलेले आक्षेप, मते आणि अभिप्रायांचा अंतिम…

दुष्काळाची पाहणी

मागचे सपाट, पुढचे पाठ! दोन जिल्ह्य़ांतच फिरणार पथक दुष्काळाची पाहणी करण्यास येणारे केंद्राचे १२ सदस्यीय पथक औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हयांत मात्र…

मराठवाडा गारठला

गेल्या दोन दिवसांपासून परभणीसह मराठवाडय़ाच्या सरासरी तापमानात कमालीची घट झाली आहे. औरंगाबादचे किमान तापमान १२.४, तर परभणीचे तापमान नीचांकी म्हणजे…

जिल्हा नियोजन समितीला आता २२ नोव्हेंबरचा मुहूर्त!

र्षभरात एकदाही न झालेल्या जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी होणार होती. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे…

संबंधित बातम्या