PM Narendra Modi Italy Visit
“इटलीमध्ये जाऊन मोदींचा थाट पण धुमसत्या मणिपूरकडे पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; शरद पवार गटाचा हल्लाबोल

नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते परदेश दौऱ्यावर गेले आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने हल्लाबोल…

Manipur Violence
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; जिरीबाम जिल्ह्यात अतिरेक्यांनी पोलीस चौकीसह अनेक घरे जाळली

अतिरेक्यांनी शुक्रवारी जिरीबाम जिल्ह्यात एका पोलीस चौकीवर आणि काही घरांवर हल्ला केला. त्यानंतर पोलीस चौकी आणि काही घरांना आग लावली.…

Manipur Lok Sabha Elections
मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार; तीनजण गंभीर जखमी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु असताना मणिपूरमधील मोइरांग विभागात एका मतदान केंद्रावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या…

Lok Sabha Nivadnuk 2024 Schedule in Marathi
Lok Sabha Elections 2024 : ५४३ जागा असताना ५४४ जागांसाठी निवडणूक जाहीर, एक मतदारसंघ वाढला? नेमकं गणित काय?

Lok Sabha Elections 2024 Dates : ५४४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने एक मतदारसंघ वाढला असल्याची चर्चा आहे. परंतु, याबाबत…

kangla fort
कट्टरपंथी मैतेई गटाने आमदारांना बोलावण्यासाठी इंफाळचा कंगला किल्लाच का निवडला? जाणून घ्या कंगला किल्ल्याचे खास महत्त्व..

बिगरसरकारी गटाच्या ‘समन्स’वर आमदारांची उपस्थिती या महत्त्वाव्यतिरिक्त मैतेईच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या कंगला किल्ल्याची निवडही महत्त्वपूर्ण समजली जात आहे.

opposition meeting on manipur violence
मणिपूरमधील हिंसाचामुळे विरोधक आक्रमक, अमित शाह अकार्यक्षम असल्याचा काँग्रेसचा आरोप, मोदींवरही सडकून टीका!

मणिपूरमधील परिस्थितीत सुधारणा होत आहे. लवकरच तेथील जनजीवन पूर्वपदावर येईल, असे अमित शाह म्हणाले.

manipur
‘अमित शाह सपशेल अपयशी, मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा,’ विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. राष्ट्रपती राजवटीच्या माध्यमातून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे

national peoples party
विश्लेषण : ईशान्येत वाढू लागलेल्या एनपीपीच्या यशाचे रहस्य काय?

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांचा नॅशनल पीपल्स पक्ष (एनपीपी) दुसऱ्या क्रमांकार राहीला. त्यांना सात जागा आणि सतरा टक्के मते मिळाली.…

five-state-assembly-election
Assembly Election Results : पाच राज्यांचा काय आहे अंतिम निकाल? कुणाला कुठे नेमक्या किती जागा? वाचा सविस्तर!

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली असताना काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे.

संबंधित बातम्या