मराठी कविता News
ग्रामीण जीवनातील सहजता, निसर्गाशी असलेले घट्ट नाते, मातीतून उमटणाऱ्या भावना आणि झाडीबोलीची लयबद्ध अभिव्यक्ती यांचे सुंदर दर्शन घडविणारी ‘सरावन मईन्यात’…
कवी आणि लेखक वसंत वाहोकार यांच्या ‘तीन दगडांची चूल आणि चंद्र’ या नव्या कवितासंग्रहाचे हे अभ्यासपूर्ण रसग्रहण.
कवीवर्य सुरेश भट यांनी मराठी भाषेत गझल हा प्रकार रुजवला आणि मोठाही केला. पण आपण गझल लिहितोय याची जाणीव दस्तुरखुद्द…
कवी अक्षय शिंपी यांचा ‘अव्याकृत’ हा नवा कवितासंग्रह लोकवाङ्मय गृहने प्रकाशित केला आहे.
प्रेमावरील कविता केवळ अवखळ वयातच सुचते असे नाही, तर तिला वयाचे कोणतेही बंधन नसते, अशी भावना कवी संदीप खरे यांनी…
ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांचा ‘ओळखीची अनोळखी अक्षरे’ हा कवितासंग्रह म्हणजे मानवी जीवनाचा, निसर्गाचा आणि बदलत्या काळाचा वेध घेणारा एक…
साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनी मराठी साहित्य संमेलन होत असल्याने त्याचे सुरुवातीपासून मोठे आकर्षण होते. याच्या तयारीपासूनच ते प्रत्यक्ष सोहळ्यापर्यंत संमेलन…
‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मधील सातव्या दिवशी, शुक्रवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे चार भिन्न लेखनप्रवृत्तीच्या कवयित्री आणि त्यांच्या विविधांगी कवितांची आगळी मैफल…
नाटक, कविता, चित्रपट, चित्र-शिल्पकला कुठे चालल्या आहेत याचा वेध घेतला पाहिजे. त्या दृष्टीने तरुणाईला सामावून घेत ‘पुलोत्सवा’ने आधुनिक संवेदनांशी नाळ…
‘बया दार उघड’ या नाटकातून स्त्रीच्या वेदना, शक्ती आणि मुक्तीचा स्वर रंगमंचावर उमटतो. तेराव्या ते अठराव्या शतकातील संत स्त्रियांचे विचार…
Jui Kulkarni : कल्पनांचे कारंजे, वास्तवाचा विस्तव आणि अनुभवांचा पाऊस अशा भावविश्वातून जुई कुलकर्णी यांच्या कविता, रसिक मनाला प्रियाराधनात गुंतवून…
‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या निमित्ताने मराठीच्या ऐश्वर्याचा सौंदर्यसोहळा प्रथमच अशा पद्धतीने आयोजित केला जात असून नावीन्यपूर्ण, विशेष रचित कार्यक्रम हे त्याचे…