
माझ्यात लेखनाची आवड निर्माण झाली ती चारोळ्यांपासून.
विझला वैशाख वणवा, ढगफुटी झाली फार अंतरीच्या अंतर्मनी, उठे लाटांचा सागर
वळवाच्या पावसाची वाट पाही उन्हाळ्यात मळभाच्या तुकडय़ाने झेप घ्यावी उमाळ्यात धगधगत्या अरुणाची भगभगती आग लोळे
जगण्याच्या आणि अभिव्यक्तीच्या आपल्या प्रेरणा कोणत्या? असा शोध घेऊ लागलो की दोन मूलभूत अस्तित्वं समोर येतात.
‘मी कविता लिहितेय, आता कुणी मला विचलित करू नका’ असे शब्द त्यांच्या तोंडून वा कृतीतून कधीच उमटले नाहीत.
‘मी कविता लिहितेय, आता कुणी मला विचलित करू नका’ असे शब्द त्यांच्या तोंडून वा कृतीतून कधीच उमटले नाहीत.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ज्यांना ‘जनकवी’ या उपाधीने गौरविले, त्या पी. सावळाराम यांचे जन्मशताब्दी वर्ष ४ जुलैपासून सुरू झाले. आपल्या तरल, भावपूर्ण…
आत्ता आत्ताच या सदरात ‘परछाईयां’ या काव्यानुवादाची जन्मकथा मी सांगितली. तेव्हाच वाटत होतं की, याच विषयावर आपण पुन्हा एकदा लिहिणार…
अगदी खरं बोलायचं तर काव्यविश्वातला ‘समस्यापूर्ती’ हा काव्यप्रकार मला लहानपणापासून फारसा आवडत नाही. केवळ रसिक म्हणूनही नाही आणि कवी म्हणून…
कविवर्य शंकर वैद्य येत्या १५ जूनला ८५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. गेली सहा-सात दशकं एका आंतरिक ऊर्मीनं त्यांनी कवितालेखन…
अनुवाद हा माझा अत्यंत आवडता लेखनप्रकार आहे. गंमत म्हणजे अनुवादलेखनाचा माझा पहिला प्रयत्न मी कवी म्हणूनच केला.. आणि तोही तब्बल…
भल्या पहाटे वाघोबा उठले जोरजोरात खोकायला लागले खोकल्याची उबळ थांबेना तोंडून डरकाळी फुटेना
कवयित्री शांता शेळके या नावाशी माझा पहिला परिचय मी विद्यार्थिदशेत असतानाच झाला. गंमत म्हणजे एक वाचक म्हणून मी त्यांना प्रथम…
मराठीतील प्रतिभासंपन्न कवी ग्रेस यांच्या कवितांवरील ‘साजणवेळा’ या संगीतप्रधान कार्यक्रमाचा अंबाजोगाईकरांनी आस्वाद घेतला. सूर आणि संगीत यांचा सुरेल संगम असा…