पुढील वर्षी म्हणजेच मार्च, २०१५पर्यंत भारतात मोबाइल इंटरनेट उपयोगकर्त्यांची संख्या १६५ दशलक्षांपर्यंत जाईल, असा अंदाज इंटरनेट अॅण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ…
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे नागरिकांनी मोबाईलवर फोटो काढायचे आणि ते वाहतूक पोलिसांना इ-मेलवर पाठवायचे, त्याआधारे संबंधितांना नोटीस पाठवून समज…
दोन-पाच वर्षांच्या वापरानंतर कचऱ्याच्या डब्यात जाणाऱ्या संगणक, मोबाईल फोनसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या अतिवापरामुळे मुंबई अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सर्वात मोठा कचरा निर्माण…
दैनंदिन जीवनात असून अडचण नसून खोळंबा ठरलेली मोबाइल दूरसंचार सेवा पोर्टेबिलिटीच्या स्वातंत्र्यानंतरही ग्राहकाभिमुख होऊ शकलेली नसतानाच आता नव्या वर्षांपासून लागू…
भ्रमणध्वनीचा क्रमांक न बदलता सेवाकर्ते बदलण्याची सुविधा येत्या फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रव्यापी होणे अपेक्षित आह़े त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना वापरकर्त्यांना…