Page 28 of मोहन भागवत News

प्रामाणिक कामातून अधिकाऱ्याची लोकप्रियता पुढाऱ्यांना सहन होत नाही

केवळ जनहित विचारात घेऊन व कायद्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करून प्रशासन चालविताना सदसद्विवेक बुध्दी चोवीस तास जागी ठेवून व संवेदनशीलता बाळगून…

सरसंघचालकांच्या भेटीनंतर लगेचच गुडेवारांना पदभार सोडण्याचे फर्मान

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्यानंतर योगायोगाने सोलापुरात मुक्कामी असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुडेवार…

दिल्लीत मोहन भागवतांच्या ताफ्यातील गाडीला धडक; सरसंघचालक सुरक्षित

दिल्ली विमानतळाकडे जात असताना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला एका सुमो कारने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.

सरसंघचालकांच्या भेटीला राजनाथ सिंह

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतर, आज (रविवार) सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष…

बदल हे चिरंतन सत्य – मोहन भागवत

‘काळानुरूप आपल्या दृष्टिकोनातही बदल करण्याची गरज असते आणि हे वारंवार सिद्धही झालेले आहे,’ असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

भा. स्व. संघ?

व्यक्तीपेक्षा समष्टी मोठी मानणाऱ्या संघाला त्याच मुशीतून तयार झालेल्या भाजपचे सध्याचे नमोखूळ अती वाटत असेल तर ते समजण्यासारखे आहे.

‘नमो नमो’चा जप नको

‘शतप्रतिशत नरेंद्र मोदी’, असा धोशा भाजपने लावला असला तरी संघ स्वयंसेवकांनी त्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे असे नाही, अशा आशयाचा सल्ला…

सारखं ‘नमो, नमो’ करणं संघाचं काम नाही – सरसंघचालक

आपण राजकारणात नाही. त्यामुळे नमो…नमो…करणे हे आपले काम नाही, असे स्पष्ट करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपसाठी…

‘समझोता’ स्फोटाला संघाचा ‘आशीर्वाद’?

समझोता एक्स्प्रेस आणि देशातील अन्य ठिकाणी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) ‘आशीर्वाद’ होता, असा आरोप या स्फोटप्रकरणातील आरोपी…

सरसंघचालकांची चौकशी करा ; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मालेगाव आणि समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटातील आरोपी स्वामी असीमानंद यांनी दिलेला कबुलीजबाब आणि एका नियतकालिकाला दिलेल्या कथित मुलाखतीप्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत…

लोकशाहीत समाज हाच ‘बाप’

‘नक्कल’ करून परिवर्तने घडत नाहीत. नक्कलांच्या प्रतिक्रियांमध्ये केवळ वीज चमकते, नंतर नुसता अंधार असतो. आणीबाणीच्या काळानंतर समाजाने हे अनुभवले आहे.