scorecardresearch

अडथळेच अडथळे!

भारतीय माणसे भावुक जास्त आणि विचारशील कमी असतात. हे असे भावुक असणे, हेच आपणा भारतीयांच्या विचारच न करण्याच्या अचाटपणाचे ठळक…

तत्त्वचिंतनाचे शत्रू

एखादा माणूस तर्कशास्त्रावर योग्य युक्तव सत्य न्याय देणारे बौद्धिक साधन म्हणून विश्वास ठेवतो, पण कालांतराने त्याच्या लक्षात येते की हे…

नीतिशास्त्र .. मोठ्ठा प्रश्न!

चांगले, वाईट, कुरूप यांच्या भूमिका एखाद्या चित्रपटात ठरलेल्याच असणे ठीक; पण जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये चांगल्या-वाइटाचा तत्त्वाधिष्ठित निर्णय- किंवा ‘नीतिनिर्णय’ करणे…

तत्त्वचिंतनाचा संसार

तत्त्वज्ञान विचार करू शकत नाही, असा विचार जगात शिल्लकच राहिला नाही, असे कधीही घडत नसते. समाजाचे प्रश्न कोणते व त्यांच्या…

‘फिलॉसॉफी’चा महाराष्ट्रातील श्रीगणेशा

रेनेसान्स (सांस्कृतिक नवजीवन), रेफम्रेशन (धर्मसुधारणा) आणि एनलायटनमेन्ट (प्रबोधन- वैचारिक व वैज्ञानिक मोहीम) अशा तीन टप्प्यांत युरोपीय प्रबोधन घडले.

गीताभ्यास – : कर्मयोग

प्रत्येक कर्म हे मनांतून निर्माण झालेल्या इच्छेमुळे घडतं तेव्हा अनावश्यक गोष्टींविषयीचं आकर्षण वाटणारे विचार मनांतून काढून टाकायला हवेत. मनाला व…

भारतातली तत्त्वज्ञानशाखा

प्रत्यक्ष ’जीवनात तत्त्वांची लढाई’ इत्यादी भाषेत अव्यावसायिक रितीच्या स्वरुपात तत्त्वज्ञान आवश्यक असतेच पण व्यावसायिक, पेशा या स्वरुपात तत्त्वज्ञानाचा पद्धतशीर अभ्यास…

देशाची चारित्र्यघडण

‘भारतमाता’असे व्यक्तिरूप दिले तरी भारताचे राष्ट्रीय चारित्र्य आपण भारतीयच प्रत्यही घडवत असतो.. हे चारित्र्य घडवताना आपण इतिहासही घडवत आहोत

तत्त्वज्ञानाचा इतिहास.. कशासाठी?

तत्त्वज्ञानाचा इतिहास हा तत्त्वज्ञान विषयाच्या अभ्यासकांसाठीच असतो का? गतकालीन विचारवंतांनी आपापल्या काळात कल्पना आणि संकल्पनांचा जो मेळ घालून तत्त्वज्ञानात भर…

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचे परिचयमार्ग

तत्त्वज्ञान म्हणजे व्यक्ती आणि त्यांच्या पिढय़ा यांच्यातील २६०० वर्षांचा संभाषणाचा इतिहास.. पण तत्त्वज्ञान समजून घ्यायचे म्हणजे त्या ज्ञानसंवादाचा प्रवास कालानुक्रमे-…

प्रज्ञानाचे प्रेम

ज्ञान-अज्ञानाच्या सीमांचा अभ्यास करणाऱ्या, नैतिक बंधनांचा आग्रह का महत्त्वाचा आहे हे बदलत्या परिस्थितीत पुन्हापुन्हा स्पष्ट करून सांगणाऱ्या आणि विचार व…

संबंधित बातम्या