येत्या २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती ‘करा अथवा मरा’ अशा प्रकारची नाही, आपण लोकांपुढे काँग्रेस पक्षाचे सकारात्मक मुद्दे मांडले पाहिजेत…
ज्या ज्या वेळी देशावर संकटे आली तेव्हा काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी पलायनवादीच भूमिका घेतली. जे संकटांचा सामना करू शकत नाहीत…
गुजरातमधील काँग्रेस कमजोर असल्याचे मान्य आहे. सध्या काही ‘डोस’ देण्याची गरज आहे आणि ते जर यशस्वी झाले तर, काही मोठ्या…
सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करू शकणाऱ्या एखाद्या सरकारी निर्णयाला कडाडून विरोध करून तो निर्णय मागे घेण्यास भाग पाडत, त्या श्रेयाच्या भांडवलावर
दोषी लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्यापासून वाचवू पाहणाऱ्या अध्यादेशाबाबत बोलताना माझे शब्द चुकीचे असतील पण माझी भावना चुकीची नव्हती,
मथितार्थपुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसे राजकीय पटलावरील रंग आता वेगात बदलू लागले आहेत. खरे…
गांधीजींच्या आश्रमात येणे ही माझ्यासाठी मानाची गोष्ट आहे. मी गांधीजी आणि त्यांच्या विचारांचा अनुयायी आहे. धन्यवाद!
भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि पंतप्रधानांची खिल्ली उडवतो. मात्र त्यांनी कितीही टीका केली तरी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यामागे काँग्रेस…
दोषी लोकप्रतिनिधींना अभय देण्यासाठी मंत्रिमंडळाने केलेला कायदा फाडून टाका, असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्याचे
काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून शहर काँग्रेसमध्ये खदखदत असलेला असंतोष अखेर उफाळून आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस टिकवायची…
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखानदारी अडचणीत आलेली असताना कारखानदारांनी शहाणपणाने वागावे, असा शरद पवारांनी दिलेला सल्ला स्वत:लाच दिल्यासारखा आहे.…
ज्याला काहीही सिद्ध करायचे नाही त्या राहुलबाबांच्या औद्धत्यामुळे मनमोहन सिंग यांचाच नव्हे, तर देशाचाही अवमान झाला