scorecardresearch

रेल्वे अर्थसंकल्पात भाडेवाढीची शक्यता

ऊर्जेच्या वाढत्या किमतीमुळे वाढत जाणारा खर्च भरून काढण्यासाठी पुढील वर्षीच्या सुरुवातीला सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी भाडेवाढ केली जाण्याची शक्यता…

मध्य रेल्वेला तुटीचा लाल सिग्नल

प्रवाशांच्या सोयीच्या अनेक प्रकल्पांची यादी दिवाळीच्या तोंडावर सादर करणाऱ्या मध्य रेल्वेसमोर आता एक वेगळाच पेचप्रसंग उभा राहिला आहे. सर्व लोकलमधील…

मुंबईकरांसाठी ‘संकल्प’ अर्थहीनच

रेल्वेमंत्र्यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात खास मुंबईच्या वाटय़ाला जुन्याच घोषणांव्यतिरिक्त काहीच पदरी पडले नाही. ७२ नव्या उपनगरी गाडय़ा व काही…

दरवाढीनंतरच्या कोरडय़ा अर्थसंकल्पामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई आणि राज्याला विशेष दिलासा दिला जाईल, असे चित्र भाजपच्या नेत्यांनी रंगविले असतानाच…

रेल्वे अर्थसंकल्पात सोलापूरची कुचेष्टा

केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात सोलापूरकरांसाठी हैदराबाद, पणजी व जयपूरसाठी नवीन रेल्वेगाडय़ा मंजूर करण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.

रेल्वे अर्थसंकल्पाकडून अपेक्षाभंग

रेल्वे अर्थसंकल्पाकडून कोल्हापूर जिल्ह्याबाबत मोठय़ा अपेक्षा होत्या. पण रेल्वे मंत्र्यांनी अपेक्षाभंग केला आहे, असा सूर जिल्ह्यातील खासदारद्वयींनी केला आहे.

रेल्वे अर्थसंकल्पात वैदर्भीयांचा भ्रमनिरास!

केवळ दोन जलद व दोन अतिजलद गाडय़ा, एका मार्गाचे दुहेरीकरण व तिसरा रेल्वे मार्ग विदर्भाच्या झोळीत टाकून रेल्वेमंत्र्यांनी विकासासाठी आसुसलेल्या…

सुविधांची रेलचेल..

अव्यवस्थापन, अनास्था आणि निधीची चणचण यामुळे गेल्या काही वर्षांपासून अर्थबंबाळ झालेला रेल्वेचा रथ पुन्हा जोमाने दौडावा यासाठी रेल्वेमंत्री सदानंद गौडा…

रेल्वे वास्तवाच्या रूळावर

भारतीय जनता पक्षाचे आज्ञाधारक ‘स्वयंसेवक’ असलेले रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. भाषणादरम्यान सातत्याने तृणमूल…

आरक्षण पद्धतीचे आधुनिकीकरण तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि कल्पक वापर करण्यावर भर

मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांवर काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या आरक्षण गैरव्यवहारांविषयीच्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांची नाराजी

रेल्वे अर्थसंकल्पात दररोजचे एक कोटी प्रवासी असलेल्या मुंबईला डावलल्याने कमालीची नाराजी व्यक्त करताना, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र शासनाच्या या…

संबंधित बातम्या