Page 4 of आरबीआय गव्हर्नर News

जागतिक अर्थव्यवस्था आता निर्णायक वळणावर आहे. त्यामुळे आव्हाने असले तरी अनेक संधीही आपले दार ठोठावत आहेत.

२९ फेब्रुवारीनंतर या बँकेला कोणत्याही सेवांसाठी नवीन ग्राहकही नोंदवता येणार नाहीत.

रिझर्व्ह बॅंकेच्या पॉलिसीची घोषणा झाल्यानंतर बाजारामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली. सेन्सेक्स साडेचारशे, निफ्टी सव्वाशे अंकांनी घसरला.

रिझर्व्ह बँकेने सहव्यांदा व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हर्रन शक्तीकांत दास यांनी ही घोषणा केली आहे.

अनेक ग्राहकांनी सोशल मीडियावर UPI बाबत तक्रारी नोंदवल्या

आभासी चलनाच्या मूल्यात नजीकच्या काळात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर दास यांनी गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा देत संभाव्य धोकेही मांडले.

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसला (यूपीआय) मोठे यश मिळाले असून, निर्माती कंपनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एनपीसीआय) बाजारपेठेत वर्चस्व निर्माण झाले…

ईमेलनंतर संबंधीत ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही.

11 Bomb in Mumbai : धमकीचा इ मेल आल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु

आरबीआयचे फसलेले निर्णय, डीमॉनीटायजेशनचे परिणाम, चांगले अर्थमंत्री कोण अशा वेगवेगळ्या गोष्टींवर रघुराम राजन यांनी त्यांचं मत मांडलं

भारत सरकारच्या डोक्यावरील कर्ज झपाटयाने वाढत असून लवकरच त्याचा आकार देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाइतका होईल

सलग पाचव्या द्विमासिक बैठकीत रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल केला नाही. महागाई दर ४ टक्क्यांच्या पातळीपर्यंत आटोक्यात येईपर्यंत व्याजदराबाबत ही…