scorecardresearch

पत्रव्यवहारातून विचारमंथन

बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’मध्ये पती-पत्नींच्या पत्रव्यवहाराच्या दृष्टीनेही स्त्री-शिक्षणाचे महत्त्व किती आहे, हे स्पष्ट केले होते.

कोर्टाच्या दणक्यानंतर आता उपोषणाचे नाटक

‘नगर नियोजनाचा न्याय’ हा अग्रलेख (१५ एप्रिल) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभारावर उच्च न्यायालयाने जे उचित कान उपटले त्याचे विश्लेषण करणारा आहे!

विज्ञानसाहित्याची हानी

दिवंगत प्राध्यापक व लेखक राजशेखर भूसनूरमठ यांचा परिचय करून देणारा व्यक्तिवेध (१४ एप्रिल) त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मनाला चटका लावून गेला.

दलितांनी भाजपच्या वळचणीस जावे काय?

‘डॉ. आंबेडकर निवासस्थानापाठोपाठ ‘इंदू मिल’चा भाजपला राजकीय लाभ’ या शीर्षकाच्या बातमीत (‘लोकसत्ता’ ६ एप्रिल) एका भाजप नेत्याचा हवाला देऊन असे…

आकसाची शंका यावी, अशी टीका

ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य संमेलनावरचे ओढलेले ताशेरे (लोकसत्ता, ६ एप्रिल) वाचून, नेमाडे यांच्याबद्दल आदर राखूनही भीती व्यक्त…

त्यांच्या धडपडीला सलाम

‘लोकप्रभा’ने वर्धापन दिन विशेषांकात (२७. मार्च) ‘केल्याने होत आहे रे’ आणि ‘देण्यातला आनंद’ या सदरांखाली निष्काम कर्मयोग जगणाऱ्या समाजोपयोगी काम…

कुठे केजरीवाल, .. कुठे मोदी!

‘कसेल त्याची जमीन’ या शीर्षकाखालील लेखात केजरीवाल व मोदी यांची केलेली तुलना अप्रस्तुत असून तर्कविसंगत आहे असे वाटते.

खेरांसारखे संशोधक आज अज्ञातच

शरद बेडेकर यांच्या ‘मानव विजय’ लेखमालेतील ‘भगवन्-भक्ती’ (३० मार्च) लेखात गीता व महाभारताच्या संदर्भात दोन परिच्छेद आहेत.

‘स्वतच्या घरातला कचरा’ साफ करणे, हे प्रथमकर्तव्य!

हाजी अली दग्र्यात महिलांना प्रवेशबंदीवरून ‘ते त्यांच्या असहिष्णू स्वभावधर्मानुसारच झाले’ व यावर बुद्धिजिवींची प्रतिक्रिया काय आहे, हा प्रश्न एका पत्रात…

संबंधित बातम्या