scorecardresearch

कामावर घेण्याच्या मागणीसाठी रिलायन्ससमोर कामगारांचा ठिय्या

कामावर घेण्याच्या मागणीसाठी कामगारांनी रिलायन्ससमोर ठिय्या दिला. कंपनीने कामगारांना कामावरून काढले नाही, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

खोदकाम बंदीच्या आदेशानंतरही प्रश्न तसाच राहणार

शहरभर सुरू असलेली कंपन्यांच्या केबलसाठीची खोदकामे तसेच महापालिकेची सुरू असलेली कामे यामुळे वाहतुकीचे मोठे प्रश्न शहरातील अनेक रस्त्यांवर उद्भवत आहेत.

‘रिलायन्स’च्या फंड योजनेत विक्रमी गुंतवणूक

रिलायन्स कॅपिटल अ‍ॅसेट मॅनेजमेंटच्या नव्याने दाखल झालेल्या योजनेने गुंतवणूकदारांचा दमदार प्रतिसाद मिळविला असून, प्रारंभीच १००० कोटींची गंगाजळी उभी केली आहे.

‘एमएनपी’चा सर्वाधिक फटका आरकॉम, टाटा टेलीला!

दूरसंचार क्षेत्रात मोबाइल क्रमांक कायम ठेवून सेवा प्रदाता बदलण्याचा पर्याय असलेल्या ‘एमएनपी’ अर्थात ‘मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी’चा सर्वाधिक फटका रिलायन्स कम्युनिकेशन्स,…

रिलायन्सकडून ‘नेटवर्क १८’ची पुनर्रचना

दूरचित्रवाणी, संकेतस्थळद्वारे आघाडीचा माध्यम समूह म्हणून ओळखले जाणाऱ्या नेटकवर्क१८ वर ताबा मिळविल्याचे जाहीर करतानाच रिलायन्स इंडस्ट्रीजने ज्येष्ठ पदांवर फेरबदल घोषित…

व्हिडिओ…जेव्हा पहिल्या पावसात मेट्रोही गळायला लागते!

पहिल्या पावसात घरांचे पत्रे गळणार, मुंबईचे रस्ते, रेल्वे रूळ पाण्याखाली जाणार हे मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. परंतू अवघ्या महिनाभरापूर्वी सुरू…

मेट्रोही माहागणार

रिलायन्स मुंबई मेट्रोने केलेली दरवाढ उच्च न्यायालयाने योग्य ठरवल्यामुळे, सध्या ५ किंवा १० रुपयांत मेट्रोच्या सुखद प्रवासाचा आनंद घेणाऱ्या मुंबईकरांना…

‘रिलायन्स’पुढे सरकार हतबल

वसरेवा-घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरावरून शनिवारी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘न्यायालयीन प्रक्रियेतून तिकीटदराबाबतचे मतभेद मिटवले जातील

रिलायन्सशी भाजपचे साटेलोटे

मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होत असले तरी मेट्रोची उभारणी करणाऱ्या अनिल अंबानी यांची रिलायन्स कंपनी निविदेत निश्चित केल्यानुसार तिकिट दर…

रिलायन्स पुन्हा गॅसवर!

रिलायन्स इंडस्ट्रीजने तिच्या केजी-डी६ खोऱ्यातील नैसर्गिक वायूच्या खरेदीदार कंपन्यांना १ एप्रिलपासूनच पुरवठा केलेल्या वायूची नवीन सूत्रानुसार किंमत लागू झाल्याचे आज…

पालिका भूखंडांची रिलायन्सला विक्री

मुंबई उपनगरात विद्युतपुरवठा करणाऱ्या बीएसईएसला पालिकेने अत्यल्पदरात दिलेले भूखंड सरकारने रिलायन्स वीज कंपनीला बाजारभावात विकल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या