परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, भारत स्वतंत्र झाल्यापासून दहशतवादाशी लढतोय. बऱ्याचदा हे तथाकथित हल्लेखोर पाकिस्तानातून आले आहेत.
हरदीपसिंग निज्जर हत्याप्रकरण अद्याप थंड झालेलं नाही, तोच आता गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येच्या कटाप्रकरणी अमेरिकेने भारताकडे बोट दाखवलं आहे.
भारताला स्वत:चे असे एक कथानक असणे आवश्यक आहे. ‘ग्लोबल साऊथ’ हे त्याचे उत्तम उदाहरण असून, आता भारत हा ‘ग्लोबल साऊथ’चा…
भारताने २१ सप्टेंबर रोजी कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून ही सेवा बंद…
कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ले किंवा उच्चायुक्तालय आणि महावाणिज्य दूत यांच्यावरील स्मोक बॉम्ब हल्ले यांची जयशंकर यांनी आठवण करून दिली.
एस. जयशंकर सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून त्यांना ऋषी सुनक यांनी दिवाळीनिमित्त आपल्या निवासस्थानी आमंत्रित केलं होतं.
कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे.
भारत-कॅनडादरम्यानच्या परराष्ट्र संबंधात काही काळापासून तणाव निर्माण झालेला आहे. कॅनडाने भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या कमी करावी, अशी सूचना भारताकडून केली…
भारत व कॅनडा यांचे संबंध सध्या कठीण टप्प्यातून जात असल्याचे मत परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी व्यक्त केले.
Israel – Palestine Conflict Updates : इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याकरता भारत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ.एस…
एका विशिष्ट समुदायाला भारत आणि कॅनडा हे दोन्ही देश विद्यमान भूसामरिक आणि भूराजकीय परिप्रेक्ष्यात एकाच गोटातले वाटतात.
जयशंकर म्हणाले, की उभय देशांतील संबंधांनी आतापर्यंतची सर्वाधिक उंची गाठल्याचे चित्र आज दिसत आहे.