खाडीपात्रातील वाळू उपसा आणि वृक्षतोडीमुळे बिघडलेले पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वसईतील विविध सामाजिक संघटनांनी आता जनआंदोलनाचे हत्यार उपसले असून प्रशासनाला जाब…
ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील आणि प्रांताधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार अभिजीत खोले यांनी…
नदीतील वाळूला पर्याय म्हणून ‘एम-सँड’ प्रकल्पांना राज्य सरकारने भरघोस सवलती जाहीर केल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात आता प्रकल्पांची मर्यादा शिथिल केल्याने…