दुष्काळाची राज्यात सर्वाधिक झळ बसलेल्या जालना जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला, तो मृग नक्षत्र सुरू होण्याच्या बरोबर एक महिना…
दुष्काळाच्या प्रश्नावर औरंगाबादेत दोन दिवस उपोषण केल्यावर खासदार गोपीनाथ मुंडे यांनी डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला धुडकावून लावत मंगळवारी रात्रीच शिराळा…
आरोग्य शास्त्राच्या दृष्टिने मानवी मल-मूत्र विसर्जन प्रक्रिया किती महत्वाची आहे हे सर्वजण जाणून असताना महाराष्ट्राच्या राजकारणातही या प्रक्रियेस आलेले महत्व…
आपल्याकडे अनेक प्रेक्षणीय, महत्त्वाची स्थळे येता-जाता वाटेवर असूनही आपल्याकडून ती सहजपणे दुर्लक्षित होतात. समाजाचे दुर्लक्ष आणि सरकारच्या उपेक्षेतून हळूहळू अशी…
मुंबईची लोकसंख्या, पालिकेचा अर्थसंकल्प, शिक्षण समितीचा अर्थसंकल्प याच्या तुलनेत कोचिन आणि त्रिवेंद्रम महापालिका खिजगणतीलाही नसताना तेथील शाळांची पाहणी करून मुंबई…
राज्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या जालना जिल्ह्य़ातील दुष्काळाच्या पाहणीसाठी राज्यपाल मार्चच्या पहिल्या आठवडय़ात दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या संभाव्य दौऱ्याच्या…
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्या (मंगळवारी) मराठवाडय़ात येत आहेत. चव्हाण बीड…